“हिंदुत्व” नव्हं, “इडीत्व”! सोशल मीडियावर रंगली ‘ईडी’चीच चर्चा

मुंबई – एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार मुळापासून हाललं आहे. शिंदे गटात सेनेचे ३९ आमदार असून याचाच दाखल देत विद्यमान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी बहुमत चाचणीची मागणी राज्यपालांकडे मंगळवारी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने देखील बहुमत चाचणीचाच निकाल दिला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अखेर राजीनामा दिला आहे. उद्धव … Read more

Breaking : उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदासह विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा

नवी दिल्ली – एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार मुळापासून हाललं आहे. शिंदे गटात सेनेचे ३९ आमदार असून याचाच दाखल देत विद्यमान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी बहुमत चाचणीची मागणी राज्यपालांकडे मंगळवारी केली होती. राज्यपालांनी देखील यावर तातडीने निर्णय देत गुरुवार (ता.३० जूनला) बहुमत सिद्ध करण्याचे आदेश ठाकरे सरकारला दिले. … Read more

बंडखोरांना आनंद घेऊ द्या, त्यांना अडचण निर्माण करू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवहन

नवी दिल्ली – एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार मुळापासून हाललं आहे. शिंदे गटात सेनेचे ३९ आमदार असून याचाच दाखल देत विद्यमान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी बहुमत चाचणीची मागणी राज्यपालांकडे मंगळवारी केली होती. राज्यपालांनी देखील यावर तातडीने निर्णय देत गुरुवार (ता.३० जूनला) बहुमत सिद्ध करण्याचे आदेश ठाकरे सरकारला … Read more

जळगावमधील भीषण अपघातात पाच जण ठार

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून अन्य सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात नशिराबाद (ता. जि. जळगाव) येथील महामार्गावरील उड्डाणपुलावर बुधवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडला. याबाबत अधिक माहिती अशी की, नशिराबाद (ता. जि. जळगाव) येथून बकऱ्या भरून मालवाहू मोटार यावल तालुक्‍यातील फैजपूर येथे बुधवारी … Read more

आयत्या बिळावर आम्ही नागोबा नाही; गुलाबराव पाटलांचा पलटवार

मुंबई – आम्हीसुद्धा शिवसेनेसाठी खूप काही केलेले आहे. आयत्या बिळावर आम्ही नागोबा नाहीत, असा टोला शिंदे गटाचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटलांनी लगावला. गुवाहाटीतील ब्लू रेडिसन हॉटेलमध्ये इतर आमदारांना संबोधित केले. यावेळी त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊतांवर जोरदार हल्ला चढवला आहे. गुलाबराव पाटील म्हणाले, 1992 दंगली वेळी आम्ही तिघे भाऊ आणि आमचे वडील कारागृहात होतो. त्यावेळेस … Read more

हवाई दलातील अग्निवीरांच्या नियुक्‍तीसाठी 2 लाख अर्ज

नवी दिल्ली – हवाई दलामध्ये अग्निवीर योजनेंतर्गत करण्यात येणाऱ्या नियुक्‍तीसाठी तब्बल 2 लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. अग्निवीरांच्या भरतीसाठीची प्रक्रिया सुरू झाल्यापासून पहिल्या केवळ 6 दिवसांतच हे अर्ज प्राप्त झाले आहेत, असे संरक्षण मंत्रालयाच्यावतीने सांगण्यात आले. भरतीची प्रक्रिया 24 जून रोजी सुरू झाली. सोमवारी 94,281 अर्ज दाखल करण्यात आले होते. तर रविवारी 56,960 अर्ज दाखल … Read more

आघाडी सरकार पाडण्यात राज्यपालही सामील; माकपचा आरोप

मुंबई – भ्रष्ट मार्गाने जमा केलेला प्रचंड पैसा आणि केंद्रीय तपासयंत्रणा यांचा गैरवापर करून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार उलथून टाकण्याचे भाजपचे कटकारस्थान आता उघड झाले आहे. या कारस्थानात राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी सामील असल्याचा गंभीर आरोप मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने केला आहे. तसेच बहुमत चाचणीत ठाकरे सरकारला पाठिंबा देणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. माकपचे राज्य सचिव … Read more

किशोरी पेडणेकरांना जीवे मारण्याची धमकी; अजित पवार यांच्याही नावाचा पत्रात उल्लेख

मुंबई – मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यांना एक पत्र पाठवून ही धमकी दिली असून हे पत्र रायगडहून आल्याचे प्राथमिक तपासात समजते. तसेच या पत्रात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याही नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. यापूर्वीही किशोरी पेडणेकर यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आलेल्या आहेत. … Read more

मुंबईत सीआरपीएफचे दोन हजार जवान तैनात; केंद्रीय गृहमंत्रालयाचा निर्णय

मुंबई – शिवसेनेचे बंडखोर आमदार उद्या गोव्यावरून मुंबईला येणार असून त्यांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने सीआरपीएफच्या तब्बल दोन हजार जवानांची सुरक्षा दिली आहे. बंडखोर आमदार उद्या बहुमत चाचणीसाठी मुंबईमध्ये पोहोचणार असून त्यांच्या विरोधात शिवसेना आक्रमक झाल्याने केंद्राने हा निर्णय घेतला आहे. राज्यपालांनी उद्या म्हणजे गुरुवारी बहुमत चाचणीसाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. त्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या … Read more

उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक 6 ऑगस्टला

नवी दिल्ली -उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक 6 ऑगस्टला होणार आहे. त्याच दिवशी मतमोजणीही होईल. विद्यमान उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्टला समाप्त होणार आहे. त्याआधी त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची निवड होईल. उपराष्ट्रपती हेच राज्यसभेचेही अध्यक्ष असतात. निवडणूक आयोगाने बुधवारी उपराष्ट्रपती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्या निवडणुकीची अधिसूचना 5 जुलैला जारी होईल. उमेदवारी अर्ज 19 जुलैपर्यंत सादर करता येऊ … Read more