पुणे जिल्हा : शिरुर तालुक्यात सरासरी ५९.५ टक्के पाऊस

तीन दिवसांत दमदार हजेरी : न्हावरा गावामध्ये सर्वाधिक टक्का शेरखान शेख शिक्रापूर : गेली अनेक दिवस बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत असताना शिरुर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाण्याची समस्या बिकट होत असताना नुकतेच पावसाचे आगमन झाले. पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग आनंदित होऊन बळीराजा सुखावला आहे. शिरुर तालुक्यात तीन दिवसांत सरासरी ५९.५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. … Read more

शेतकऱ्यांनो, पेरते व्हा…! जिल्ह्यात मॉन्सूनचा सांगावा

बाजारपेठेत उलाढाल वाढणार पुणे : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तसेच खरीप हंगामासाठी हा पाऊस पोषक ठरत आहे. दरवर्षी जुलै महिन्यातच हजेरी लावणाऱ्या पावसाने यंदा मे महिन्यापासून सुरूवात केली. त्यामुळे पिचलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पुणे जिल्ह्यात मॉन्सूनने सांगावा धाडला आहे. शेतकऱ्यांना पेरते व्हा, असा मॉन्सूनपूर्व पाऊस जिल्ह्यात संदेश घेऊन आला आहे. बाजारपेठेत येत्या … Read more

पुणे जिल्हा : इंदापूर तालुक्यातील सुजाण मतदारांची सुप्रिया सुळेंना साथ

– महायुतीच्या नेत्यांची फौज कामाला लागूनही पदरी अपयश अमोल राजपूत वालचंदनगर  – बारामती लोकसभा निवडणुकीत राजकीय नेते एकीकडे आणि मतदार एका बाजूला झाले असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले आहे. राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे मतदार उभे राहिल्यामुळे, इंदापूर तालुक्यातून २५ हजार ६८९ मतांचे मताधिक्य सुप्रिया सुळेंना मिळाले. तर इंदापूर शहरातील मतदारांनी २ हजार … Read more

पुणे जिल्हा : पुरंदरची बाजारपेठ आशावादी

 कृषी विभाग ॲक्शन मोडवर : बाजारपेठेत सकारात्मक संदेश पावसाचे वेळेत आगमन सासवड – पुरंदर तालुक्यात पावसाने दमदार सुरुवात केलेली आहे. त्यामुळे खरिपातील पेरण्या वेळेत सुरु होतील. ७ जूनपासून पावसाला दमदार सुरवात झाली असल्याने शेतकरी वर्गात आनंदी वातावरण आहे. मशागतीच्या कामांना लवकरच वेग येईल. मशागतीसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी शेतकरी बाजारपेठेत दाखल होत असल्याचे पावस मिळत आहे. … Read more

पुणे जिल्हा : वाफसा आल्यानंतर बाजरीची पेरणी

पूर्व हवेलीत शेतकरी आशावादी लोणी काळभोर – प्रचंड उष्णता व पाणी टंचाईने हैराण होऊन पावसाची वाट पाहत असलेल्या हवेली तालुक्याच्या पूर्व भागात पावसाचे जोरदार पुनरागमन झाले आहे. शेतकरी सुखावला आहे. शनिवार (दि.८) संध्याकाळी जोरदार पाऊस झाल्यामुळे वातावरण थंडगार झाले आहे. दोन तीन टप्प्यात झालेल्या पावसामुळे शेतमालाचे नुकसान झालेले नाही. पूर्व हवेलीत शेतकरी घरी खाण्यासाठी बाजरीचे … Read more

पुणे जिल्हा : शिवीगाळ केल्याचा जाब विचारला म्हणून एकाला मारहाण

उरुळी कांचन – भावाला शिवीगाळ का करता, असे विचारण्यासाठी गेलेल्या एकाला शेजारी राहणाऱ्या दोघांनी लाकडी काठी व हाताने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील तुपेवस्ती परिसरात शुक्रवारी (दि.७) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी दोघांवर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विल्यम जाँन जाधव व … Read more

पुणे जिल्हा : ऋतुजा होरणेची कृषीसेवकपदी निवड

पळसदेव – पळसदेव (ता.इंदापूर) येथील ऋतुजा नामदेव होरणे हिची नुकतीच महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातील कृषीसेवक या पदासाठी नुकतीच निवड झाली आहे. तिच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाच्या कृषी सेवक पदाच्या भरतीसाठी ऑगस्ट २०२३ मध्ये जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली होती. जानेवारी २०२४ व १९ जानेवारी २०२४ मध्ये आयबीपीएस संस्थेमार्फत विविध केंद्रावर … Read more

पुणे जिल्हा : इंदापूर तालुक्यात बरसले मृग नक्षत्र

-दमदार पावसाने शेतकरी वर्गात आनंद इंदापूर – इंदापूर तालुक्यात पहिल्यांदाच यंदा शुक्रवार (दि. ७) पासून रविवारीपर्यंत,मृग नक्षत्राने पावसाळ्याला सुरुवात झाली आणि मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी इंदापूर शहरासह तालुक्यात जोरदार पाऊस बरसला. वादळी वाऱ्यासह मृगाच्या सरी बरसल्याने नागरिकांना काही प्रमाणात का होईना पण उकाड्यापासून दिलासा मिळाला. इंदापूर तालुक्याच्या हद्दीत नीरा आणि भीमा या दोन नद्या आहेत. … Read more

पुणे जिल्हा : बारामती तालुक्यात १४५.६ इतकी टक्केवारी

तीन दिवसात १२६.६ टक्के नोंद बारामती – बारामती शहर व तालुक्यात पावसाने सलग तीन दिवस हजेरी लावली आहे. तालुक्यात तीन दिवसात १२६.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत बारामती तालुक्यात १४५.६ एवढी टक्केवारी पावसाने गाठली आहे. गेल्या तीन दिवसांत पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. (दि.९) रोजी सर्वाधिक ५४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. बारामतीत पाऊस धो … Read more

पुणे जिल्हा : पाच वर्षांत विकासात भारताचा क्रमांक वरचा असेल -आशोक टेकवडे

सासवडला मोदींच्या शपथविधीचे थेट प्रेक्षपण सासवड –  भारताची अर्थव्यवस्था आज जगामध्ये मोठी अर्थव्यवस्था आहे. त्या भारत देशाचे नेतृत्व नरेंद्र मोदी यांनी अतिशय सक्षमतेने पुढे नेले आहे. पाच वर्षांमध्ये तुमच्या माझ्या भारताचा क्रमांक हा विकासामध्ये आणि जे काही प्रगतिशील राष्ट्र आहे. त्याच्यामध्ये निश्चितपण हा वरच्या क्रमांकावर जाण्यासाठी मोदी हे तिसरा तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर विराजमान झाले आहे, … Read more