उस्मानाबादमध्ये 50 हजारांची लाच घेणाऱ्या मुख्याध्यापकासह शिक्षकास अटक

उस्मानाबाद – उस्मानाबादमध्ये मुख्याध्यापकासह शिक्षकाने 50 हजार रुपयाची लाच घेतल्या प्रकरणी अॅन्टी करप्शनने अटक केली आहे. वरिष्ठ वेतन व शाळेची इमारत बांधकामासाठी ही लाच मुख्याध्यापकाने घेतली होते. उस्मानाबाद जिल्ह्यातील पाडोळी येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालयात हा प्रकार घडला आहे. राजेन्द्र धोंडीबा सूर्यवंशी, वय 45 असे मुख्याध्यापकाचे नाव असून अमोल नागनाथ गुंड, वय 45 असे लाच … Read more

निलंबनाचा धसका : आणखी एका एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

उस्मानाबाद – साताऱ्यातील एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच तुळजापूर तालुक्यात आणखी एका एसटी कर्मचाऱ्याचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. दिवभरातील ही दुसरी घटना आहे. सहकाऱ्यांवर केलेल्या निलंबनाच्या कारवाईचा धसका घेतल्यामुळे या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचा दावा त्यांच्या अन्य् सहकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. साताऱ्यात एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू  किरण घोडके असे … Read more

मोठी बातमी : राष्ट्रवादीचे चौदा नगरसेवक सहा वर्षासाठी निलंबित, जाणून घ्या कारण

उस्मानाबाद – राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तब्बल चौदा नगरसेवकांना पुढील सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. या सर्व नगरसेवकांवर पक्षाच्या विरोधात काम करत असल्याचे आरोप आहेत. निलंबणाची कारवाई करण्यात आलेल्यामध्ये तुळजापूरचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांचेही नाव आहे. राष्ट्रवादीने जिल्ह्यातील झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. निलंबणाच्या कारवाईनंतर उस्मानाबाद मध्ये राजकीय चर्चांना उधान आले आहे. … Read more

राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसाची ऑफिसमध्येच आत्महत्या; सुसाइड नोटमध्ये धक्कादायक खुलासा

उस्मानाबाद – राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याने आपल्या कार्यालयातच गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा येथील हा पदाधिकारी असून आत्महत्या करण्यापुर्वी त्याने एक सुसाईड नोट लिहली आहे. हणमंत दणाने असे आत्महत्या करणाऱ्या पदाधिकाऱ्याचे नाव असून लोहारा तालुक्यातील वडगाव येथील कार्यालयात त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. दणाने हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी … Read more

‘हा’ बडा नेता करणार राष्ट्रवादी मध्ये प्रवेश; वंचित बहुजन आघाडीला धक्का

उस्मानाबाद – मल्हार आर्मीचे प्रमुख आणि मराठवाड्यातील धनगर समाजाचे नेते सुरेश कांबळे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. भूम येथे कार्यकर्ता मेळावा घेत कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून भुम परंडा वाशी मतदार संघात तानाजी सावंत आणि राहुल मोठे यांच्या विरोधात सुरेश कांबळे यांनी निवडणूक लढवली होती. त्यामुळे वंचितसाठी हा … Read more

उस्मानाबाद : …म्हणून, दहा एकर उडिदावर ‘नांगर’ फिरवण्याची शेतकऱ्यावर आली वेळ

उस्मानाबाद – पावसांने दांडी मारल्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांने दहा एकर उडिदावर नांगर फिरवला आहे. या भागात पावसाने विश्रांती घेतल्याने पिक करपत जात आहेत. तर शेतकऱ्यांना उभा पिकावर नांगर फिरवण्याची वेळ आली आहे. कल्याणी घोडके असे या शेतकऱ्याचे नाव असून तब्बल दहा एकर क्षेत्रावरील उडीद पीक जमीनदोस्त केला आहे. उडिद हे नगदी पिक म्हणून … Read more

हिंजवडीतल्या ट्रॅक्‍टर चोरी प्रकरणात उस्मानाबाद जिल्ह्यातील तरुणांना अटक

पिंपरी : हिंजवडी परिसरातून ट्रॅक्‍टर चोरुन ते बीड जिल्ह्यात विक्री करणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यातील तरुणांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पोलिसांनी अटक केली आहे. सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात कार्यरत असलेल्या या टोळीतील काही आरोपींवर मारामारी आणि स्त्री अत्याचाराचे गुन्हे देखील दाखल आहेत. सागर कुमार हवाळे (वय 19, रा. लोणी, ता. परांडा, जि. उस्मानाबाद), करण तानाजी वायकर … Read more

एफआरपी थकवल्याप्रकरणी राज्यातील 14 साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई

पुणे – एफआरपी थकवल्याप्रकरणी राज्यातील 14 साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत.राज्यातील 14 साख आयुक्तांकडून 251 कोटींच्या थकीत एफआरपीच्या वसुलीसाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना साखर आयुक्तांनी आदेश दिले आहेत. राज्यात एकूण 3595 कोटी रुपये इतकी थकीत एफआरपी आहे. एफआरपीप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी काल साखर आयुक्तांची भेट घेतली होती. … Read more

राज्यात दुसऱ्या टप्प्यात 62.91 टक्के मतदान

मुंबई – महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या अंतिम आकडेवारीनुसार दहा मतदारसंघात एकूण 62.91 टक्के मतदान झाले आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाने दिली. महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यासाठी बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर या दहा मतदारसंघात गुरुवारी मतदान झाले. या मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 57.22 टक्के मतदान … Read more

दुसरा टप्प्यातील प्रचार थंडावला – अटीतटीच्या लढतीकडे सर्वांच्या नजरा

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचार मंगळवारी थंडावला. कॉंग्रेस महाआघाडी आणि शिवसेना-भाजप युतीने एकमेकांवर केलेल्या टीकेमुळे वातावरण ढवळून निघालेले असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रचारात उडी घेतली. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक अत्यंत उत्कंठावर्धक आणि अटीतटीची बनली आहे. प्रचार संपल्याने आता सर्वाचे लक्ष प्रत्यक्ष मतदानाकडे लागले आहे. राज्यात चार टप्प्यात लोकसभेची निवडणूक होत आहे. यापैकी पहिल्या … Read more