घटनापीठासमोर शिंदे गटाच्या वकिलांनी उपस्थित केला ‘हा’ महत्वाचा मुद्दा
नवीदिल्ली – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांवर आज ५ सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी सुरु झाली. यावेळी ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल आणि मनू सिघवी यांनी तब्बल दोन तास जोरदार युक्तिवाद केला. यावेळी सिब्बल यांनी आमदारांच्या अपात्रतेबाबत तसेच निवडणूक आयोगाने पक्षचिन्हाबाबत निर्णय घेण्यासंबंधीच्या बाबींवर आपली बाजू मांडली. त्याला शिंदे गटाच्या वकिलांनी देखील प्रतियुक्तीवाद करून उत्तर दिले. त्यानंतर लंचसाठी ब्रेक घेण्यात … Read more