माणुसकीचे विद्यापीठ डॉ. पतंगराव कदम

निसर्गाने मानवाला दिलेल्या सर्व क्षमतांचा वापर करून आयुष्यात भव्यदिव्य निर्माण करण्याची क्षमता असलेल्या व्यक्तींमध्ये डॉ. पतंगराव कदमसाहेबांचे नाव अग्रभागी राहील. पृथ्वीतलावर आपल्या पाऊलखुणा सोडून जायच्या असतील तर एक पुस्तक लिहावे; म्हणजेच आपला विचार मागे राहतो. साहेबांनी एक पुस्तक लिहिले नाही; तर अनेक पुस्तके लिहू शकतील अशी सशक्त पिढी निर्माण करणारे विद्यापीठच निर्माण केले. आज स्वत: … Read more