पाकिस्तानकडे ‘हे’ दोन भारतीय खेळाडू असते तर टी-२० वर्ल्डकप जिंकला असता – नासिर हुसेन

नासिर हुसेन

बाबर आझमच्या नेतृत्वाखाली सुरुवातीच्या खराब कामगिरीनंतर पाकिस्तान संघाने यंदाच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. परंतु इंग्लंडसमोर पाकिस्तानची कोणतीही रणनीती चालली नाही आणि त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. अंतिम सामन्यात पाकिस्तान संघाला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली होती, परंतु संघ 20 षटकात 8 गडी गमावून केवळ 137 धावाच करू शकला. प्रत्युत्तरात इंग्लंडने 138 … Read more