भारत करणार पाकिस्तानचे पाणी बंद, सिंधू जल करारात सुधारणा करण्यासाठी सरकारने बजावली नोटीस ?

नवी दिल्ली – पाकिस्तानवरील संकटाचे शुक्लकाष्ट काही केल्या संपत नसल्याचे दिसत आहे. कारण आर्थिक संकट आणि महागाई यात खंगून निघालेल्या पाकिस्तानवर आता आणखी एक संकट ओढवले आहे. भारत सरकारने सप्टेंबर 1960 च्या सिंधू जल करार (IWT) मध्ये सुधारणा करण्यासाठी पाकिस्तानला नोटीस बजावल्याचे वृत्त समोर आले आहे. यामध्ये भारत सरकारने म्हटले आहे की पाकिस्तानच्या चुकीच्या कृतींचा … Read more

विराट – अनुष्का भारतात नव्हे तर दुबईत साजरे करणार नव वर्ष

मुंबई – अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीला प्रवास करायला आवडते. अनेकदा ते आपल्या नेहमीच्या जीवनातून ब्रेक घेऊन प्रवासाला निघतात हे कोणापासून लपून राहिलेले नाही. अशातच यंदा विराट अनुष्का नवीन वर्ष साजरा करण्यासाठी सज्ज झाले आहे यंदा हे क्युट कॅपल भारतात नव्हे  तर विदेशात नवीन वर्ष साजरे करणार आहे.  जेव्हा नवीन वर्ष जवळ आले तेव्हा … Read more

भारत रशिया संबंधांसाठी सांस्कृतिक देवाणघेवाण पूरक – राज्यपाल कोश्यारी

मुंबई : “भारत व रशिया राजनैतिक संबंध स्थापनेला 75 वर्षे पूर्ण झाली असून उभय देशांमधील सांस्कृतिक व व्यापार संबंध शेकडो वर्षे जुने आहेत. सांस्कृतिक देवाणघेवाण भारत रशिया संबंधाला पूरक आहे”, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी येथे केले. रशिया – भारत राजनैतिक संबंध प्रस्थापित होण्यास ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख … Read more

“भारत असो किंवा इंग्लंड आम्हाला काही फरक नाही पडत”,फायनलबाबत बाबर आझमचे वक्तव्य!

भारत

टी-२० विश्वचषकात पाकिस्तानने न्यूझीलंडचा ७ गडी राखून पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. तर आज भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा सेमीफायनल सामना ऍडिलेडच्या मैदानावर जात आहे. या सामन्यादरम्यान सर्वांनाच भारतीय संघाचा विजय हवा आहे. कारण जगभरातील क्रिकेट चाहत्यांना फायनलमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना पाहायचा आहे. टी-२० विश्वचषकाचा फायनल सामना १३ नोव्हेंबरला मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर … Read more

#INDvAUS 3rd T20 : भारताचा मालिका विजय; निर्णायक लढतीत ऑस्ट्रेलियावर 6 गडी राखून मात

हैदराबाद – विराट कोहली व सूर्यकुमार यादव यांची धडाकेबाज अर्धशतकी खेळी व त्यांना सुरेख साथ देताना हार्दिक पंड्याने केलेली वादळी फलंदाजी यांच्या जोरावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा तिन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील रविवारी येथे झालेल्या निर्णायक लढतीत 6 गडी राखून पराभव केला व मालिका विजयही साकार केला. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेले 187 धावांचे आव्हान भारतीय संघाने एक चेडू बाकी … Read more

जपान – भारत द्विपक्षीय सागरी सराव सुरू

नवी दिल्ली – भारतीय नौदलातर्फे आयोजित, भारत आणि जपान यांच्यातील सागरी सरावाच्या सहाव्या सत्राला बंगालच्या उपसागरात आजपासून सुरूवात झाली. जपान सागरी स्वसंरक्षण दलाच्या जहाजांचे नेतृत्व, रियर ऍडमिरल हिराता तोशियुकी, कमांडर एस्कॉर्ट फ्लोटिला फोर करत आहेत तर भारतीय नौदलाच्या जहाजांचे नेतृत्व, नौदलाच्या पूर्व ताफ्याचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग, रियर ऍडमिरल संजय भल्ला करत आहेत. “जेएमएसडीएफ’च्या इझुमोचे या … Read more

चीनच्या विस्तारवादाला रोखण्यासाठी भारताने मोठी भूमिका बजावावी, अमेरिकेची अपेक्षा

वॉशिंग्टन – भारताविरोधात चीनकडून नौदल आणि हवाई दलाची मोठी जुळवाजुळव केली जाते आहे. चीनच्या (China) या विस्तारवादाला रोखण्यासाठी भारताने (Inida) मोठी भूमिका बजावावी अशी अमेरिकेची (US) अपेक्षा आहे, असे अमेरिकेच्या नौदलातील वरिष्ठ अधिकारी ऍडमिरल माईक गिल्ड यांनी म्हटले आहे. वॉशिंग्टनमध्ये आयोजित केलेल्या एका परिसंवादात ते बोलत होते. भारताने चीनसमोर दोन आघाड्यांची समस्या उभी केली आहे. … Read more

विकासदर 9 टक्‍के होण्याची गरज, तरच भारत 5 लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था होईल

  हैदराबाद, दि. 16-भारत सरकारने शक्‍य तितक्‍या लवकर पाच लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था होण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. भारत 2028 -29 या वर्षापर्यंत पाच लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था होईल. मात्र, त्यासाठी या कालावधीत भारताचा विकासदर किमान नऊ टक्‍के राहणे गरजेचे आहे, असे रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी सांगितले. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने समन्वयाने … Read more

Asia Cup : भारत-पाकिस्तान सामन्याची तिकिट विक्री आजपासून

दुबई : आशिया चषक 2022 ची आतुरतेने वाट पाहणाऱ्या क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.  या स्पर्धेतील सर्वात मोठा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात 28 ऑगस्ट रोजी दुबईमध्ये होणार आहे.  या स्पर्धेच्या सर्व सामन्यांच्या तिकिटांची विक्री १५ ऑगस्टपासून म्हणजेच आजपासून सुरू झाली आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने  सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. एसीसीने एका ट्विटमध्ये … Read more

“इंडिया हे नाव बदला जेणेकरून संपूर्ण जग आपल्याला…”,मोहम्मद शमीच्या पत्नीने केली PM मोदींसह गृहमंत्री अमित शहांना विनंती

  मुंबई – देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना अनेक दिग्गजांसह सेलिब्रिटींनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील लाल किल्यावरील आपल्या भाषणाची सुरुवात देशवासियांना शुभेच्छा देऊन केली. भारतीय क्रिकेट टीममधील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या पत्नीने पंतपधान मोदींकडे एक आगळीवेगळी मागणी केली आहे. शमीची पत्नी हसीन जहाँने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर … Read more