IND vs PAK, Davis Cup 2024 : पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये आजपासून रंगणार लढती…

नवी दिल्ली – भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांत सध्या तणावाचे वातावरण आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांना प्रोत्साहन देणे थांबवत नाही, तोपर्यंत भारतीय खेळाडू पाकिस्तानच्या भूमीवर खेळणार नाहीत, अशी भूमिका भारताकडून घेतली जात आहे. मात्र, ही भूमीका केवळ क्रिकेटचा संघ पाठवण्याबाबतच आहे. भारतीय टेनिस संघावर असे कोणतेही बंधन नसल्याने डेव्हीस करंडक टेनिस स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर … Read more

“PM मोदी साहेबांना…” भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचेस पुन्हा सुरु करण्याबाबत आफ्रिदीचे मोठे वक्तव्य

मुंबई – भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक दिवसांपासून कोणतीही क्रिकेट मालिका खेळलेली नाही. आता हे दोन संघ आयसीसी स्पर्धा किंवा आशियाई क्रिकेट स्पर्धांमध्ये आमनेसामने येतात. जेव्हा जेव्हा हे दोन संघ भिडतात तेव्हा स्टेडियममधील एकही जागा रिकामी राहत नाही. मात्र, राजकीय कारणांमुळे दोन्ही संघामधील सामने अनेक दिवसांपासून बंद करण्यात आलेले आहेत. दोन देशांदरम्यान शेवटची क्रिकेट मालिका … Read more

“आम्हीही साडेतीन महिन्यापूर्वी अशीच मॅच जिंकली”,ठाण्यातील कार्यक्रमात CM शिंदेंची शाब्दिक फटकेबाजी

  ठाणे – देशभरात सध्या दिवाळीचा माहोल आहे. त्यातच भारताने पाकिस्तान विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये रोमहर्षक विजय मिळवला. म्हणूनच काल देशभर फटाक्यांच्या आतिषबाजीत दिवाळीच्या उत्सवाला सुरुवात झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील कालच्या मॅचमुळे चांगलेच प्रभावित झाल्याचे पाहायला मिळाले. काल टीम इंडियाने एक मॅच जिंकली. तशीच मॅच आपण तीन साडेतीन महिन्यांपूर्वी जिंकलीय अशी दमदार बॅटिंग मुख्यमंत्री … Read more

रिलॅक्स पडोसीयो,तुम्ही उगाच टीव्ही फोडताय.. आम्ही दिवाळी असल्यामुळे फटाके फोडतोय ! वीरेंद्र सेहवागने पोस्ट केलेला व्हिडीओ एकदा पहाच

  मुंबई – ऐन दिवाळीत भारत पाकिस्तान सामन्याचा थरारक अनुभव अवघ्या क्रिकेट प्रेमींनी घेतला. शेवटच्या बॉलपर्यंत चाललेल्या मॅचमध्ये अखेर भारताने बाजी मारली. प्रत्येक ओव्हरला सस्पेन्स वाढवणारी ही मॅच भारताने जिंकल्यानंतर भारतभर एकच जल्लोष सुरु झाला. या विजयामुळे भारतीयांनी दिवाळीची सुरुवातच अगदी जोशात आणि फटाके फोडत केली. भारताची माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने एक ट्विट करत पाकिस्तानी … Read more

India Vs Pakistan : सामन्यावर पावसाचे सावट, कधी सुरु होणार मॅच ? जाणून घ्या सर्व माहिती एका क्लीकवर

  मुंबई – सर्व क्रिकेट चाहते आजच्या दिवसाची आवर्जून वाट पाहत होते. आज भारत पाकिस्तान क्रिकेट टीम बऱ्याच कालावधीनंतर क्रिकेटच्या मैदानात आमने सामने येणार आहेत. या दिवसाची प्रत्येकालाच उत्सुकता होती. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत पाकिस्तानची क्रिकेट मॅच म्हणजे मोठी पर्वणीच असते. ऑस्ट्रेलियात सुरु असलेला टी २० वर्ल्डकप आणि त्यातील ही आजची मॅच मेलबर्न येथील मैदानावर … Read more

#AsiaCup2022 #INDvPAK Super 4 Match : कोहलीचे अर्धशतक, भारताचे पाकसमोर 182 धावांचे लक्ष्य

शारजा – विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने पाकिस्तानसमोर 182 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 7 गडी गमावून 181 धावा केल्या. विराट कोहली पुन्हा जुन्या रंगात परतला आहे. त्याने 44 चेंडूत 60 धावा केल्या. विराट कोहलीने आशिया कपमध्ये सलग दुसरे अर्धशतक झळकावले आहे. त्याने 36 चेंडूत टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील … Read more

धक्कादायक ! ‘या’ भाजप नेत्याला कुटुंबासह बॉम्बने उडवून टाकण्याची धमकी

  राजस्थानमध्ये ‘उदयपूर कन्हैयालाल हत्य’ प्रकरण’ अद्याप मिटलेले नाही. भारत-पाकिस्तान सीमेवर असलेल्या बाडमेर जिल्ह्यातील भाजप नेते भुरसिंग राजपुरोहित यांना बॉम्बने उडवून टाकण्याची धमकी देण्यात आली आहे. भाजप नेत्याने सोशल मीडियावर दहशतवादाविरोधात पोस्ट केली होती. तेव्हापासून त्याला वेगवेगळ्या फोन नंबरवरून कुटुंबासह जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. धमक्या मिळाल्यानंतर भाजप नेत्याने पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन यासंदर्भात माहिती … Read more

पाकिस्तानी गोळीबारात बीएसएफच्या अधिकाऱ्यासह तिघे जखमी

जम्मू – पाकिस्तानने पुन्हा आगळीक करत सोमवारी भारतीय हद्दीत मारा केला. त्यामध्ये भारतीय सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) अधिकारी आणि दोन नागरिक मिळून तिघे जखमी झाले. पाकिस्तानी सैनिकांनी सलग दुसऱ्या दिवशी शस्त्रसंधीचा भंग केला. त्यांनी जम्मू-काश्‍मीरच्या पूँच जिल्ह्यात नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत तोफगोळ्यांचा मारा आणि गोळीबार केला. त्यांच्या माऱ्याचे लक्ष्य भारतीय सीमा ठाण्यांबरोबरच निवासी भागही ठरले. … Read more

कृष्णा घाटीत ‘पाक’कडून शस्त्रसंधीचे पुन्हा उल्लंघन

श्रीनगर – पाकीस्तानकडून आज कृष्णा घाटी आणि केरी सेक्टर परिसरामध्ये पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. कृष्णा घाटी हे जम्मू काश्मिरातील पूंच जिल्ह्यामध्ये, तर केरी सेक्टर राजौरी जिल्ह्यातील असून सीमेनजीक असलेल्या या भागावर आज पाकिस्तानतर्फे जोरदार गोळीबार करण्यात आला. केरी सेक्टर परिसरामध्ये या गोळीबारामध्ये मोहम्मद महरुफ हा स्थानिक नागरिक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. … Read more

पाकिस्तानने केली आणखी १०० भारतीय कैद्यांची सुटका

अटारी – काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने ३६० भारतीय कैद्यांची सुटका करण्याची घोषणा केली होती. त्या नुसार पाकिस्तानने आज १०० कैद्यांची सुटका केली असून, त्यांनी अटारी-वाघा सीमेवरुन भारतात प्रवेश केला. Punjab: Third batch of 100 fishermen released by Pakistan cross over to India via the Attari-Wagah border. pic.twitter.com/GHit6TtPIy — ANI (@ANI) April 22, 2019 चालू महिन्यात चार … Read more