अग्रलेख : राजकारणाचा इलेक्शन मोड
आगामी लोकसभा निवडणुकीला अद्याप सुमारे दीड-दोन वर्षाचा कालावधी बाकी असला, तरी देशातील प्रमुख राजकीय पक्ष मात्र आतापासूनच इलेक्शन मोडमध्ये गेल्याचे दिसून येत आहे. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसने “भारत जोडो’ यात्रेला प्रारंभ केला आहे. कन्याकुमारी येथून सुरू होणारी ही भारत जोडो यात्रा काश्मीरमध्ये संपणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचे अपयश … Read more