काँग्रेस पक्ष राहुल गांधी सुधारतील या आशेवर – उद्धव ठाकरे

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर चांगलीच टीका केली आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत, सध्या काँग्रेस पक्ष हा राहुल गांधी सुधारतील या आशेवर चालत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांना घेरत, शरद पवार … Read more

अनुराग कश्यपची पंतप्रधान म्हणून यांना पसंती

मुंबई – लोकसभा निवडणुकीमुळे गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत सगळीकडेच राजकीय चर्चा चालू असल्याचे पाहायला मिळत आहे. चित्रपट सृष्टीतील कलाकार देखील मनमोकळेपणाने आपले राजकीय विचार सोशल माध्यमांवर जाहीर करत आहेत. सिनेदिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी देखील आपल्या ट्विटर खात्यावरून आगामी लोकसभा निवडणूक आणि राजकीय विषयांवर आपले मत व्यक्त केले आहे. यामध्ये अनुराग कश्यपने नरेंद्र मोदी यांना भारतीय … Read more

मोदींच्या हेलिकॉप्टरमधून आणलेल्या काळ्या बॉक्सची चौकशी करा – काँग्रेस

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरात आरोप आणि प्रत्यारोप होत आहेत. काँग्रेस पक्षाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरण्यासाठी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओ एक काळा बॉक्स गाडी मध्ये ठेवताना दिसत आहे. यावर काँग्रेस पक्षाने आरोप करत कर्नाटक मधील चित्रदुर्ग येथे नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टर मधून हा काळा … Read more

नरेंद्र मोदी पाकिस्तानचा अजेंडा राबवत आहेत – अरविंद केजरीवाल

नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नरेंद्र मोदी यांना दिलेल्या समर्थनावरून घेरत, पाकिस्तानला नरेंद्र मोदी यांच्या शिवाय चांगला पंतप्रधान मिळू शकत नाही, असे अरविंद केजरीवाल म्हणाले. पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यावर प्रश्न उपस्थित करत, हा हल्ला नेमका निवडणुकीच्याच तोंडावर कसा काय झाला ? असा प्रश्न … Read more

शरद पवारांचे वक्तव्य म्हणजे विनोद – देवेंद्र फडणवीस

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरात आरोप आणि प्रत्यारोप होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राफेल प्रकरणावरून भारतीय जनता पक्षाला घेरण्यासाठी, माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना राफेल करार मान्य नसल्यानेच संरक्षण मंत्री पद सोडून ते गोव्यात आले होते, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर आज शरद पवारांच्या … Read more

भाजप 100 जागांचा आकडा पार करणार नाही – ममता बॅनर्जी

प्रादेशिक पक्ष मिळून केंद्रात सरकार स्थापन करतील कोलकता – लोकसभा निवडणुकीत काही राज्यांमध्ये भाजपला खातेही उघडता येणार नाही. तो पक्ष 100 जागांचा आकडाही पार करू शकणार नाही. त्यामुळे केंद्रात भाजप पुन्हा सत्तेवर येणार नाही, असे भाकीत पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी केले. दार्जिलिंग लोकसभा मतदारसंघात झालेल्या सभेत ममता बोलत … Read more

मुंबईच्या 6 लोकसभा मतदारसंघात 116 उमेदवार मैदानात – 9 उमेदवारांची माघार

मुंबई – मुंबईच्या 6 लोकसभा मतदारसंघातून अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 9 उमेदवारांनी अर्ज मागे घेतते. त्यानंतर आता लोकसभा निवडणूकीसाठी या मतदारसंघातून 116 उमेदवार मैदानात उरल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. लोकसभा निवडणूकीसाठी महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान होणार आहे. त्यापैकी गुरुवारी विदर्भात पहिल्या टप्प्यात 7 मतदारसंघात मतदान झाले असून आता तीन टप्प्यात मतदान शिल्लक आहे. मुंबईत … Read more

निवडणूक २०१९ ; काहींनी टाकला बहिष्कार तर, काहींनी केले आवर्जून मतदान

नवी दिल्ली – १७ वी लोकसभा अस्तित्वात येण्यासाठी आज, गुरूवारी लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात देशातील १८ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांतील ९१ मतदारसंघात मतदान  संपन्न झाले. यामध्ये विदर्भातील सात मतदारसंघाचा समावेश होता. महाराष्ट्रातील संध्याकाळी  ५ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची आकडेवारी – वर्धा -55.66 %, रामटेक –  51.72 %, नागपूर –  53.13 %, भंडारा-गोंदिया –  60.50 %, गडचिरोली-चिमूर – 61.33 %, … Read more

मतदान करून परतत असताना अपघात ; ३ ठार

गडचिरोली –  मतदान करून परतत असताना ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे. तर दुर्घटनेमध्ये  ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील शंकरपूर या गावात ही घटना घडली असून मतदान करून परत येताना हा अपघात झालेला आहे. Maharashtra: Three people dead, 9 injured as a tractor overturned near Shankarpur village in Gadchiroli, today. The victims were returning to … Read more

“मै भी चौकीदार” वरून नवज्योत सिंग सिध्दू यांची भाजप वर टीका

रायपूर – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये घमासान आरोप आणि प्रत्यारोप होत आहेत. कॉंग्रेस नेते नवज्योत सिंग सिध्दू यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या “मै भी चौकीदार” मोहिमेवरून नवज्योत सिंग सिध्दू यांनी टीका केली असून, जग कुठेच्या कुठे चालले आहे, चीन समुद्राच्या खालून रेल्वे नेण्याचा प्रयत्न … Read more