“सरकारवर देशद्रोहाचा खटला चालला पाहिजे…” सत्यपाल मलिक यांच्या ‘त्या’ गौप्यस्फोटानंतर संजय राऊत आक्रमक

मुंबई – जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला. एका वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत मलिक यांनी थेट पंतप्रधान मोदींच नाव घेत काही माहिती सर्वांसमोर आणली. तसेच पुलवामा आपल्या चुकीमुळे झालं असल्याचं पंतप्रधानांना सांगितलं असा खळबळजनक दावाही मलिक यांनी यावेळी केला. मलिक यांच्या दाव्यानंतर आता राजकरण चांगलाच तापायला सुरुवात झाली आहे. ठाकरे … Read more