हनुमान जयंतीनिमित्त सर्व राज्यांनी कायदा सुव्यवस्था पाळावी ! गृह मंत्रालयाकडून सूचना जारी

नवी दिल्ली – रामनवमीच्या मुहूर्तावर देशभरात अनेक ठिकाणी हिंसाचार उसळला होता. रामनवमीच्या दिवशी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झाले आहे. गृह मंत्रालयाने आता हनुमान जयंती संदर्भात एक सूचना जारी केली आहे. अॅडव्हायझरीमध्ये सर्व राज्यांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास सांगण्यात आले आहे. देशभरामध्ये हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो. हनुमान जयंतीच्या तयारीबाबत मंत्रालयाने … Read more