पीक विम्याचा 25 टक्के अग्रीम दिवाळीपूर्वी ; कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती
पुणे – खरीप हंगामात पावसाने एकवीस दिवसांहून अधिक ओढ दिल्याने केंद्राच्या निकषानुसार पीक विमा योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना पंचवीस टक्के नुकसान भरपाई आगाऊ देण्यासाठी राज्यातील अठरा जिल्ह्यांत अधिसूचना काढण्यात आली आहे. मात्र, अजूनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या पंचवीस टक्क्यांपर्यंतची रक्कम आगाऊ मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचा 25 टक्के अग्रीम दिवाळीच्या आत जमा करण्याचा राज्य … Read more