nagar | कृषी विभागाचे २६ हजार ३०० हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्ट

श्रीरामपूर, (शहर प्रतिनिधी)- श्रीरामपूर तालुक्यात सध्या खरीप पेरणीपूर्व मशागतीच्या कामे वेगात सुरू झाली आहे. कृषी विभागानेही खरीप हंगामाची तयारी पूर्ण केली असून, यंदा २६ हजार ३०० हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गेली काही वर्षे सतत अतिवृष्टी, गारपीट आणि दुष्काळ अशा अस्मानी संकटातून बळीराजाने पुन्हा स्वतःला सावरून काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या खरीप हंगामाच्या तयारी सुरू … Read more