‘या’ कारणामुळे घडला अपघात ! बालासोर दुर्घटनेचे कारण आले समोर.. 296 जणांचा झाला होता मृत्यू

नवी दिल्ली – बालासोर येथे 2 जून रोजी झालेला रेल्वे अपघात रुळावरील अनधिकृत दुरुस्तीच्या कामामुळे झाला होता. अपघातापूर्वी बहनगा बाजार स्थानकाच्या लेव्हल क्रॉसिंग गेट क्रमांक 94 वर मंजुरीशिवाय दुरुस्तीचे काम करण्यात आले होते, असे सीबीआयने आता तपासानंतर म्हटले आहे. त्यामुळे बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघाताचे कारण समोर येत आहे. या रेल्वे अपघातात 296 जणांचा … Read more