क्रिकेट कॉर्नर : मानसिकता खराब आहे की खेळपट्टी…

भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी तब्बल 23 फलंदाज बाद झाले. भारताने दक्षिण आफ्रिकेचा 55 धावांत खुर्दा उडवला तर भारताचा डावही 153 धावांवर संपला. पाठोपाठ दुसऱ्या  डावातही दक्षिण आफ्रिकेची अवस्था 3 बाद 62 अशी झाली ती देखील सामन्याच्या पहिल्याच दिवशी. म्हणजे फलंदाजांची मानसिकता खराब झाली आहे की खेळपट्टी असाच प्रश्न निर्माण … Read more