तीन वर्षांत 3 लाख 82 हजार बोगस कंपन्या बंद

नवी दिल्ली – सरकारने बोगस कंपन्या ओळखून त्यांना बंद करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. ज्या कंपन्यांनी सलग दोन वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त वर्षे आपले आर्थिक विवरणपत्र सादर केले नाही, अशा कंपन्यांना कंपनी कायद्यानुसार रद्द करण्यात आले आहे.  2016 च्या कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून, गेल्या तीन वर्षांत सरकारने 3 लाख 82 हजार 581 कंपन्या बंद … Read more