“महाविकासआघाडीचं सरकार असताना 4 हजार मुली व 63 हजार महिला बेपत्ता झाल्या होत्या…” चित्रा वाघ यांनी आकडेवारी मांडत सुप्रिया सुळेंना दिलं प्रत्युत्तर

मुंबई – राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महाराष्ट्रातून बेपत्ता होणाऱ्या महिलांचा प्रश्न उपस्थित केला. यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बेपत्ता मुलींचं पुढे काय होते याचा प्रश्न शासनाला पडत नाही का ? असा सवाल उपस्थित केला. त्यानंतर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील याबाबत प्रत्युत्तर दिलं आहे. चित्रा वाघ यांनी आपल्या अधिकृत … Read more