भाजपाने 400 पार विसरून जावे…; भास्कर जाधवांचा खोचक टोला

रत्नागिरी – राज्यात लोकसभा निवडणुकींचे पाचही टप्प्यातील मतदान पार पडले असून आता सर्वांना प्रतीक्षा आहे ती 04 जूनला येणाऱ्या निकालाची. महाराष्ट्रात 35+ तर देशात 400 पार असा नारा भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षांकडून देण्यात आला आहे. पण त्यांच्या नाऱ्याची खिल्ली उडवत ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी खोचक टोला लगावला आहे. भाजपाने भाषण करताना जो … Read more

पृथ्वीराज चव्हाण म्हणतात, ‘४०० पार भाजपाच्या अंगलट येणार’

मुंबई – अजित पवार गटाची लोकसभेची एकही जागा निवडून येणार नाही असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. तसेच राज्यात महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागा मिळतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात देशासह महाराष्ट्रातील राजकीय समीकरणावर भाष्य केले आहे. … Read more