‘५० टक्के ज्येष्ठ नागरिक आरोग्य तपासणीसाठी जात नाहीत’; सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर

नवी दिल्ली – देशाच्या शहरी भागांत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले की किमान ५० टक्के ज्येष्ठ नागरिक आर्थिक अडचणी आणि प्रवासाच्या अडचणीमुळे आरोग्य तपासणीसाठी डॉक्टरांकडे जात नाहीत. ग्रामीण भागातील अशा ज्येष्ठ नागरिकांची संख्या तर ६२ टक्के आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भात देशव्यापी सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यातून हे आकडे समोर आले आहेत. एजवेल या स्वयंसेवी … Read more

पुणे जिल्हा : कांदा लागवड 50 टक्‍क्‍यांनी घटली

उत्तर जिल्ह्याच्या आगारातील स्थिती : बाजारभाव नसल्यानेही बळीराजाने फिरवली पाठ गंगाराम औटी राजुरी – कांद्याचा आगर समजल्या जाणाऱ्या उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर या तालुक्‍यांमध्ये कांदा लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते पण यावर्षी कांदा लागवडीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.या तालुक्‍यांमध्ये कांदा लागवडीसाठी लागणारी रोपे मोठ्या प्रमाणात असतात पण सध्या यामध्ये 50 टक्‍क्‍यांपेक्षा … Read more

अंधांकडे “डोळेझाक’! गाइड पासची सवलत रद्द : 50 टक्के तिकीट भरावे लागणार

पुणे : अंध व्यक्तींना शहरात प्रवास करताना सोबत मदतनीसाला (गाइड) पीएमपीचे मोफत तिकीट दिले जात होते. मात्र, आता ही रक्कम गाइडसाठी 50 टक्के करण्यात आली आहे. याशिवाय पूर्ण वर्षभरासाठी एकच गाइड सोबत ठेवण्याचे बंधनकारक केले आहे. परिणामी, शेकडो अंध व्यक्तींना या आडमुठेपणाचा फटका बसत आहे. हा निर्णय मागे घ्यावा, पूर्वीप्रमाणेच गाइडलाही मोफत बसपास द्यावा, अशी … Read more

Lumpy skin disease : राज्यातील लम्पी बाधितांपैकी 50 टक्के पशुधन रोगमुक्त

मुंबई : राज्यामध्ये दि. 3 ऑक्टोबर 2022 अखेर 31 जिल्ह्यांमधील 2151 गावांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील 48,954 बाधित पशुधनापैकी 24,797 म्हणजे सुमारे 50 टक्के पशुधन रोगमुक्त झाल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी सांगितले. आयुक्त सिंह यांनी सांगितले की, राज्यातील बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर 109.31 लाख लस … Read more

पुण्यात डेंग्यूचे 50 टक्‍के रुग्ण चार प्रभागांतच ; उर्वरित रुग्ण 11 प्रभागांत

पुणे – शहरात 1 जानेवारी ते 27 ऑगस्ट या कालावधीत डेंग्यूच्या 254 रुग्णांची नोंद झाली आहे. शहरातील 16 प्रभागांपैकी केवळ 4 प्रभागांमध्ये डेंग्यूच्या जवळपास निम्म्या रुग्णांचे म्हणजे 127 जणांचे निदान झाले आहे. प्रभागातील लोकसंख्या, पाणी साचण्याची ठिकाणे यांचा अभ्यास करुन महापालिकेने या प्रभागांवर लक्ष केंद्रित करण्याच्या दृष्टीने नियोजनास सुरूवात केली आहे. हडपसर-मुंढवा, नगर रोड- वडगावशेरी, … Read more

अदर पूनावाला म्हणाले,”आता ‘कोविशील्ड’ लसीचे उत्पादन ५० टक्क्यांनी कमी करणार; कारण….

नवी दिल्ली : देशात एकीकडे करोनाच्या नव्या व्हेरियंट म्हणजेच ओमायक्रॉनने जगाची चिंता वाढवली आहे. तर दुसरीकडे लसीकरणाचा वेग देखील वाढवण्याचा सल्ला तज्ज्ञ मंडळी देत आहेत. या सर्व घडामोडीत आता आणखी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोविशील्ड लसीचे उत्पादन ५० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सीरमचे सीईओ अदार … Read more

करोनाचा सुप्रीम कोर्टालाही फटका; ५० टक्के कर्मचाऱ्यांना करोनाची लागण

नवी दिल्ली : देशात करोनाचा हाहाकार दिवसेंदिवस वाढतच जात आहे. सर्वोच्च न्यायालयदेखील यातून सुटू शकले नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या ५० टक्के कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. सर्वोच्च न्यायालयातील सूत्रांच्या हवाल्याने याविषयीची माहिती एका वृत्तसंस्थेला दिली. कर्मचारी करोनाबाधित असल्याने सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश घरातूनच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी घेणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा संपूर्ण परिसर सॅनिटाइज … Read more

कोरोना काळात एसटी कर्मचाऱ्यांवर वेतनकपातीचे संकट

मुंबई : राज्यात कोरोनाच्या संकट काळात वैद्यकीय कर्मचारी, पोलीस यांच्यासह आणखी एका विभागाचे कर्मचारी दिवसरात्र झटलेला सर्वानी पहिला आहे. तो म्हणजे राज्यातील सव्वालाख एसटी कर्मचारी वर्ग. मात्र या कर्मचाऱ्यांवर आता कोरोनासोबत आणखी वेतनकपातीची संकट ओढवले आहे. लॉकडाऊनमध्ये बसेस बंद असल्यामुळे महामंडळास वाहतूकचे उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार व डिझेलवरील खर्च करणे आता शक्य नसल्याचे … Read more

दिलासादायक! राज्यातील 27 जिल्ह्यांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त रिकव्हरी रेट

मुंबई : देशातील कोरोनाबाधितांची संख्या महाराष्ट्रात आहे. मागील दोन दिवसात राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत तीन हजारांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. परंतु या कठीण परिस्थितीमध्येही दिलासादायक बाब म्हणजे राज्यातील 36 पैकी 27 जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांपेक्षा रिकव्हर म्हणजेच कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. या 27 जिल्ह्यांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त रिकव्हरी रेट आहे. ही टक्केवारी राज्य सरकारने … Read more

लॉकडाऊन काळातील व्यावसायिकांचे भाडे न घेण्याची मागणी..

अॅड. विकास शिंदे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पुणे (प्रतिनिधी) – लॉकडाऊनमुळे दोन महिन्याहुन अधिक काळापासून पुणे, मुंबईसारख्या महत्त्वाच्या शहरात व्यवसाय बंद आहेत. व्यावसायिकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. दुकानांच्या भाड्याबाबत राज्य सरकारने अस्पष्ट भूमिका घेतल्यामुळे दुकानदारांकडे मालकांनी भाड्यासाठी तगादा लावला आहे. या पार्श्‍वभूमीवर, लॉकडाऊनकाळात दुकानांचे भाडे घेऊ नये. तसेच, पुढील वर्षभरासाठी भाड्यात दुकान मालकांनी सरसकट 50 … Read more