पंजाबच्या लुधियानात विषारी वायूची गळती; नऊ जणांचा मृत्यू, 11 जण बेशुद्ध ; बचावकार्य सुरु
नवी दिल्ली : पंजाबमधील लुधियानामधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. ग्यारसपुरा परिसरात विषारी वायूच्या गळतीमुळे नऊ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. आतापर्यंत या वायू गळतीमुळे 11 जण बेशुद्ध पडले आहेत. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. वायू गळती ग्यारसपुरामधील एका रहिवासी इमारतीत सकाळी सव्वासातच्या सुमारास झाली. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि … Read more