हेल्दी पावसाळा : आपला पावसाळा हेल्दी व्हावा यासाठी काही टीप्स…

उन्हाळ्याच्या काळात उष्णता सहन केल्यानंतर, पावसामुळे भरपूर आराम मिळतो, परंतु हवामानातील या बदलाबरोबरच या हंगामात आजारही होतात. म्हणूनच, सर्दी, खोकला, फ्लू आणि इतर विषाणूजन्य संसर्ग टाळण्यासाठी आपण अतिरिक्त खबरदारी घेणे आवश्‍यक आहे. कोविड 19 मुळे पसरलेल्या साथीच्या आजारांमुळे भारताची सुरू असलेली लढाई, पावसाळ्याच्या सुरुवातीस लोकांना संसर्ग होण्याचा अतिरिक्‍त धोका वाढतो. सर्दी, खोकला, फ्लू आणि इतर … Read more

निरोगी आरोग्यसाठी जाणून घ्या आयुर्वेदाचे महत्व

आपण आपल्या कुटुंबासाठी, स्वत:साठी आयुष्याचे नियोजन करतो. यासाठी विमा पॉलिसी, पेन्शन प्लॅन आदीमध्ये पैसे गुंतवतो आणि आपल्या भविष्याची काळजी घेतो. मग आपले शरीर निरोगी राहावे, यासाठी आरोग्यासाठीची गुंतवणूक महत्वाची आहे.  ( ayurvedic remedies )  काय काळजी घेतली तर आरोग्य चांगले राहील हे समजून घेतले पाहिजे. प्रत्येक व्यक्तींनी आरोग्य संपन्न स्थितीत 100 वर्षे जगावे. हे आयुर्वेदशास्त्राला अपेक्षित … Read more

उन्हाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करणे योग्य की अयोग्य ?

उन्हाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करण्याने अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. गरम पाण्यापेक्षा थंड पाण्याने अंघोळ केल्यास रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते. थंड पाण्याने अंघोळ केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. थंड पाण्याने त्वचा चमकदार होते. उन्हाळ्यात गरम पाण्याने अंघोळ केल्यास त्वचा कोरडी पडते. त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. थंड पाण्याने त्वचा कोरडी पडत नाही, रुक्ष होत … Read more

sankranti special : ‘न खाई भोगी तो सदा रोगी’

‘मकर संक्रांती’च्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो.पौष महिन्यात , हिंदूंच्या ‘संक्रांत’ या सणाच्या आदल्या दिवशी, म्हणजे १४ जानेवारीला भोगी हा सण साजरा करण्याची पद्धत आहे. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात. हा सण जानेवारीत मध्यान्हात येतो. ‘न खाई भोगी तो सदा रोगी’ हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. भोगी शब्दाचा शब्दशः … Read more

‘असा’ ठेवा सहा ते नऊ महिन्यांच्या वयातील बालकांचा आहार !

मागील लेखामध्ये आपण पाहिले ही सहा महिने पूर्ण होईपर्यंत बाळाला फक्त स्तनपान देणे आवश्‍यक आहे. अंगावरचे दूध पचायला सोपे तर असतेच पण पहिले सहा महिने बाळासाठी ते पूर्णान्न असते आणि पुरेसेही असते. बाळाच्या वाढीसाठी सर्व आवश्‍यक पोषकतत्वे बाळाला स्तनपानाद्वारे मिळतात. सर्वसामान्य परिस्थितीत या काळात वरचे पाणीही द्यायची गरज भासत नाही. सहा महिन्यांनंतर मात्र बाळाची भूक … Read more

तुम्हीसुद्धा आहात का चहाप्रेमी ? तर जाणून घ्या ‘दुष्परिणाम’

हा हे जगभरातील सर्वात आवडत्या पेयांपैकी एक आहे. हे शरीरासाठी फायदेशीर आहे की हानिकारक आहे, यावर बराच काळ चर्चा होत आहे. काही अभ्यासांचा असा विश्‍वास आहे की कमी प्रमाणात चहा पिणे शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते, परंतु त्याचा अतिरेक अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या देखील वाढवू शकतो. जर तुम्ही दररोज जास्त प्रमाणात चहा प्यायला तर त्यामुळे चिंता, … Read more

भूल घेताना घ्या ही काळजी

ऍनस्थेशिया म्हणजे तात्पुरती, जरुरीनुसार संवेदनांची जाणीव बंद ठेवणे, ढोबळ मानाने याचे तीन प्रकार सांगता येतील, जागेवरची भूल (लोकल) जसा दात काढताना देतात, एखादा भाग बधिर करणे उदाहरणार्थ, कमरेखालील मणक्‍यातून देणारी भूल -पायाचे ऑपरेशन, सिझेरियन इत्यादीसाठी आणि पूर्ण भूल म्हणजे जनरल सनस्थेशिया. कोणतीही भूल घेताना रुग्णाने आपला पूर्व इतिहास पारदर्शीपणे आड पडदा न ठेवता भूलतज्ञांना सांगणे … Read more

शरीर स्वस्थ ठेवण्याचा मूलमंत्र; जाणून घ्या एका क्लीक वर…

मुंबई – बघितल्याशिवाय पाणी पिऊ नये. जाणल्याशिवाय मित्रता करू नये, हात धुतल्याशिवाय खाऊ नये, विचारल्याशिवाय सल्ला देऊ नये, आपल्यापेक्षा मोठ्यांचा तिरस्कार करू नये. बलवानाशी शत्रुता व दुष्टांशी मित्रता करू नये, अनोळखी माणसावर एकदम विश्‍वास ठेवू नये. ह्या गोष्टी लक्षात ठेवल्यास अनेक व्याधी आणि विपत्तीपासून बचाव होऊ शकतो. झोपावयास जाण्याअगोदर लघवी करणे, गोड दूध पिणे, दात … Read more

पचनक्रिया सुधरवायची आहे, तर “पवनमुक्तासन’ नक्की करून पहा

पुणे – पवन म्हणजे वायू हा वायू मुक्‍त करणारे म्हणजेच गॅसेसचा त्रास दूर करणारे. सहज सुलभ आसन म्हणजे पवनमुक्‍तासन (Pavanamuktasana) . हे शयनस्थितीतील आसन करायला सोपे आहे. पाठीवर सरळ झोपून पाय ताठ ठेवून दोन्ही पाय जुळवलेल्या अवस्थेत गुडघ्यात वाकवून त्या पायांचा पोटावर दाब द्यायचा. आणि हाताची घडी गुडघ्यावर घालून हनुवटी जास्तीत जास्त गुडघ्याकडे न्यायची. आपले … Read more

आवळ्यातील औषधी गुणधर्मांमुळे त्वचेपासून ते केसांपर्यंत शरीराला मिळतील भरपूर लाभ

भारतीय आयुर्वेदशास्त्र आणि युनानी प्रणालीच्या प्रसिध्द औषधांमध्ये आवळयाचा वापर प्रामुख्याने केलेला दिसतो. आवळा हे रसायन द्रव्य म्हणून ओळखले जाते. आवळा हा मानवी शरीरावर अमृतासमान कार्य करतो. च्यवनप्राशसारख्या रसायन औषधीमध्ये आवळा हे प्रमुख औषधी द्रव्य आहे. ब्राह्मी रसायन, धात्री रसायन, त्रिफळाचुर्ण व आमलकी रसायन अशा औषधांमध्ये आवळा मोठ्या प्रमाणात वापरला जातो. आवळयामध्ये व्हिटॅमिन सी आणि लोह … Read more