पुणे : “भारतीय संस्कृतीतील मूल्यनिष्ठा जोपासण्याची गरज” : अभय फिरोदिया यांचे प्रतिपादन

पुणे : भारतीय संस्कृतीत तसंच सर्वच धर्मांच्या मुळाशी मूल्यनिष्ठा हे सूत्र आढळतं. समाजाला चांगली दिशा द्यायची असेल तर मूल्यांशी, तत्त्वांशी प्रामाणिक राहिलं पाहिजे, असं मत ज्येष्ठ उद्योजक अभय फिरोदिया यांनी सरहद संस्थेच्या वतीने काश्मिरी संत कवयित्री लल्लेश्वरी यांच्या नावाने दिला जाणाऱ्या आठव्या‘ललदेद राष्ट्रीय पुरस्कार वितरण प्रसंगी केले. यंदाचा २०२४ चा लल देद राष्ट्रीय पुरस्कार १९९२ … Read more