शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न गंभीर; माजी महापौर अभिषेक कळमकर यांचे उपमुख्यमंत्र्यांना निवेदन

नगर – शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. परिस्थिती स्फोटक बनून गंभीर गोष्टी घडू शकतात. शहरातील या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश प्रशासनाला द्यावेत, असे निवेदन माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले. निवेदनात म्हटले, येथील कापड बाजार राज्यात प्रसिद्ध आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून … Read more