एनआयएसह ईडीची देशात मोठी कारवाई ; १० राज्यांत छापेमारी करत PFI च्या १०० सदस्यांना अटक

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच  एनआयए  आणि ईडीने मोठी कारवाई केली आहे. कारण देशातील वेगवेगळ्या राज्यात छापेमारी केली असल्याचे सांगण्यात येत आहे. या कारवाईत दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या १०० सदस्यांना ताब्यात घेतले आहे. देशभरातील १० राज्यांत एनआयए आणि ईडीने संयुक्तरित्या ही छापेमारी केली आहे. एका वृत्तसंस्थेने यासंबंधी माहिती दिली … Read more

योद्धयांची लढाई अपयशी! देशात २४ तासांत करोनामुळे तब्बल ‘एवढ्या’ डॉक्टरांचा मृत्यू

नवी दिल्ली : करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशाच्या सर्वच यंत्रणांना पोखरून टाकल्याचे दिसत आहे.  करोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी दिवसरात्र  लढणाऱ्या डॉक्टरांनाही याचा मोठ्या प्रमाणात फटका  बसला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, करोनाच्या दुसऱ्या लाटेत २४४ डॉक्टरांनी आपला जीव गमावला आहे. रविवारी ५० डॉक्टरांच्या मृत्यूची नोंद झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सर्वाधिक मृत्यू बिहार … Read more

भारतात पब्जी पुन्हा सक्रिय होणार; कंपनीकडून 750 कोटी डॉलरची गुंतवणूक

नवी दिलली -भारताने बऱ्याच परकीय ऍपवर बंदी घातल्यानंतर पब्जी या कंपनीनेही भारतातील गाशा गुंडाळला होता. आता या कंपनीने पब्जी मोबाइल इंडियाच्या माध्यमातून भारतामध्ये सक्रिय होण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत. भारतीय सार्वभौमत्व, एकात्मता आणि संरक्षण व्यवस्थेवर परिणाम होईल या शक्‍यतेमुळे सप्टेंबर महिन्यात भारत सरकारने पब्जीसह 118 मोबाइल ऍपवर बंदी घातलेली आहे. पब्जी मुळात दक्षिण कोरियाच्या कंपनीकडून … Read more

धक्कादायक ! देशात एकाच दिवसात २९५ करोना रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली : देशात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. निर्बंध शिथिल केल्यानंतर देशात सलग दुसऱ्यादिवशी नऊ हजारपेक्षा जास्त करोना रुग्णांची नोंद झाली आहे. करोनामुळे शुक्रवारी २९५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.दरम्यान, एकाच दिवशी इतके मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. जगात करोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशांच्या … Read more

समाधानकारक! कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या टक्केवारीत वाढ

नवी दिल्ली : देशात कोरोनाची लागण होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे एक समाधानकारक बातमी  समोर येत आहे. कोरोना संसर्गातून मुक्त झालेल्या रुग्णांची संख्याही गेल्या आठवड्याच्या तुलनेत वाढली आहे. याचाच अर्थ रुग्ण कोरोनातून बरे होत असल्याचे प्रमाणही वाढले असल्याचे आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीच्या आधारे समोर आले आहे. कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या देशात १३५०० … Read more

देशातील सर्व टोलनाक्यांवर तात्पुरती टोलमाफी

नवी दिल्ली : देशातील आपत्कालीन प्रसंगात काम करणे सोपे व्हावे यासाठी देशातील सर्व टोलनाक्यांवर तात्पुरती टोलमाफी जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी ट्वीट करत ही माहिती दिली. कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत देशातील राष्ट्रीय महामार्गांवरील टोलनाक्यांवर टोल घेणे तात्पुरत्या स्वरुपात बंद केले आहे. यादरम्यान आपत्कालीन सेवांमध्ये कार्यरत लोकांचा वेळ यामुळे वाचू शकेल, असे … Read more