पुणे जिल्हा : जल जीवन हा विचार भविष्यात जबाबदारीचा – आढळराव पाटील
वाघोली भागात प्रचार दौरा महावीर जयंतीच्या शोभायात्रेत जैनधर्मियांना दिल्या शुभेच्छा वाघोली – जल जीवन हा विचार भविष्यात जबाबदारीचा ठरणार आहे. जलसंवर्धन, पाणी बचत, वृक्षारोपण आणि संगोपन हे आपले आद्य कर्तव्य ठरणार असल्याचे प्रतिपादन महायुतीचे शिरुरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांच्या वाघोली दौऱ्यात नागरिकांशी संवाद साधताना केले. वाढत्या शहरीकरणामुळे जलस्त्रोतांवर ताण येत आहे. पाण्याचे प्रश्न आणि ड्रेनेज, … Read more