पिंपरी | नदीपात्रालगत टाकलेला भराव काढून टाका

किवळे, (वार्ताहर) – प्रशासन निवडणूक कामात गुंतल्‍याचे पाहून काही जणांनी देहूतील इंद्रायणी नदीत संत तुकाराम महाराज देऊळवाड्याच्या विरुद्ध दिशेला काही नागरिकांनी राडारोडा टाकलेला आहे. यामुळे नदीचे पात्र अरूंद झाले आहे. पावसाळ्यात येणाऱ्या पुरामुळे संत तुकाराम महाराज देऊळवाडा, पित्ती धर्मशाळा व इतर भागाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित जागामालकांनी १५ दिवसांत टाकलेला भराव … Read more