नगर : ॲड. आढाव हत्याकांडाचा तपास सीआयडीतर्फे करा

वकील संघटनेची मागणी नगर – राहुरी तालुक्यातील मानोरी येथील ॲड. मनिषा आणि ॲड. राजाराम आढाव या दाम्पत्याची निघृण हत्या करण्यात आली. या हत्याकांडाचे पोलिसांकडून सांगितले जाणारे कारण संयुक्त वाटत नाही. राज्य गुन्हे अन्वेषण (सी.आय.डी.) मार्फत या हत्याकांडाचा तपास करावा, या मागणीसाठी राज्यातील सर्व वकिल संघटनांच्या वतीने प्रशासनाला मंगळवारी (दि.३०) निवेदने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. … Read more