हेल्दी पावसाळा : आपला पावसाळा हेल्दी व्हावा यासाठी काही टीप्स…

उन्हाळ्याच्या काळात उष्णता सहन केल्यानंतर, पावसामुळे भरपूर आराम मिळतो, परंतु हवामानातील या बदलाबरोबरच या हंगामात आजारही होतात. म्हणूनच, सर्दी, खोकला, फ्लू आणि इतर विषाणूजन्य संसर्ग टाळण्यासाठी आपण अतिरिक्त खबरदारी घेणे आवश्‍यक आहे. कोविड 19 मुळे पसरलेल्या साथीच्या आजारांमुळे भारताची सुरू असलेली लढाई, पावसाळ्याच्या सुरुवातीस लोकांना संसर्ग होण्याचा अतिरिक्‍त धोका वाढतो. सर्दी, खोकला, फ्लू आणि इतर … Read more

चांगल्या आरोग्यासाठी आपले रात्रीचे जेवण कसे असावे? तब्येत राहील नेहमी ठणठणीत, वाचा….

dinner benefits : प्रत्येक कुटुंबातील रात्रीचे जेवण हे खरे म्हणजे एक कौटुंबिक स्नेहभोजन व्हायला हवे. कारण दिवसभर कामाच्या निमित्ताने बाहेर असणारी माणसे साधारणपणे ह्या एकाच वेळी घरात एकत्र येत असतात. तसेच रात्रीचे प्रत्येकाचे जेवणाचे प्रमाण हे त्याच्या वयोमान, प्रकृतीनुसार कमी जास्त असणे ह्यात काहीच वावगे नाही. रात्रीच्या जेवणाचा विचार करता अनेक घरातून जेवण्याच्या संकल्पनेतील पौष्टिक … Read more

निरोगी आरोग्यसाठी जाणून घ्या आयुर्वेदाचे महत्व

आपण आपल्या कुटुंबासाठी, स्वत:साठी आयुष्याचे नियोजन करतो. यासाठी विमा पॉलिसी, पेन्शन प्लॅन आदीमध्ये पैसे गुंतवतो आणि आपल्या भविष्याची काळजी घेतो. मग आपले शरीर निरोगी राहावे, यासाठी आरोग्यासाठीची गुंतवणूक महत्वाची आहे.  ( ayurvedic remedies )  काय काळजी घेतली तर आरोग्य चांगले राहील हे समजून घेतले पाहिजे. प्रत्येक व्यक्तींनी आरोग्य संपन्न स्थितीत 100 वर्षे जगावे. हे आयुर्वेदशास्त्राला अपेक्षित … Read more

उन्हाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करणे योग्य की अयोग्य ?

उन्हाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करण्याने अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. गरम पाण्यापेक्षा थंड पाण्याने अंघोळ केल्यास रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते. थंड पाण्याने अंघोळ केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. थंड पाण्याने त्वचा चमकदार होते. उन्हाळ्यात गरम पाण्याने अंघोळ केल्यास त्वचा कोरडी पडते. त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. थंड पाण्याने त्वचा कोरडी पडत नाही, रुक्ष होत … Read more

तुम्हीही सकाळी उठल्याबरोबर कॉफी पितात का? ताबडतोब बंद करा नाही तर होतील गंभीर परिणाम…

आपल्यापैकी अनेकजण आपल्या दिवसाची सुरुवात गरम पाणी पिऊन करतात तर काही लोक लिंबू पाणी पिऊन. काही लोक व्यायामाने करतात तर काही लोक योगाने. बर्‍याच लोकांना एक गोष्ट पटते ती म्हणजे काही लोक सकाळी उठल्याबरोबर एनर्जीसाठी कॉफी पितात. काही लोकांचा असाही विश्वास आहे की जोपर्यंत ते कॅफीन (चहा किंवा कॉफी) घेत नाहीत, तोपर्यंत त्यांची दिनचर्या सुरू … Read more

Holi 2024 : यंदा होळीला वापरा नैसर्गिक रंग ! असा करा घरच्या घरीच रंग तयार…

पुणे – रंगांचा उत्सव होळी येण्यास अजून काही दिवस बाकी आहेत.  प्रेम आणि बंधुत्वाचे प्रतीक असलेला हा सण यावर्षी २५ मार्च (सोमवार) रोजी साजरा केला जाईल. तुम्हीही यंदा होळी साठी सज्ज झाला असाल. वास्तविक रंग तयार करण्यासाठी केमिकलचा वापर केला जातो. यामुळे त्वचेची ऍलर्जी आणि केसांचे नुकसान होऊ शकते.  या गोष्टी टाळण्यासाठी आपण घरीच नैसर्गिक … Read more

तुम्ही सुद्धा रात्री जेवण उशिरा घेता, तर ‘ही’ स्पेशल बातमी नक्की वाचा…

प्रत्येक कुटुंबातील रात्रीचे जेवण हे खरे म्हणजे एक कौटुंबिक स्नेहभोजन व्हायला हवे. कारण दिवसभर कामाच्या निमित्याने बाहेर असणारी माणसे साधारणपणे ह्या एकाच वेळी घरात एकत्र येत असतात. तेव्हा सर्वांनी एकत्र यावे एकत्र बसून जेवावे, परस्परांमध्ये त्या निमित्याने सुख संवाद साधला जावा, या गोष्टी रात्रीच्या एकत्र भोजन घ्यावे अथवा व्हावे ह्या कल्पने मागचा हेतू असतो. रात्रीचे … Read more

रात्री पडणारी स्वप्ने तुमच्या लक्षात राहतात? मग, वेळीच सावध व्हा!

जेव्हा आपण दिवसभर काम केल्यावर झोपतो तेव्हा त्या दरम्यान आपण दिवस रात्र जे काही करतो, जी प्रक्रिया करतो तेच  करो तेच स्वप्नात पाहतो.  कधीकधी स्वप्ने देखील आपल्याला येणाऱ्या संकटांविषयी सूचित करत असतात. काही स्वप्न इतकी भयानक पडतात की झोपेत हृदयाची धडधड वेगाने वाढू लागते आणि आपल्याला खूप भीती वाटते.  झोपेतून उठल्यावर आपण काही स्वप्ने विसरतो … Read more

sankranti special : ‘न खाई भोगी तो सदा रोगी’

‘मकर संक्रांती’च्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो.पौष महिन्यात , हिंदूंच्या ‘संक्रांत’ या सणाच्या आदल्या दिवशी, म्हणजे १४ जानेवारीला भोगी हा सण साजरा करण्याची पद्धत आहे. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात. हा सण जानेवारीत मध्यान्हात येतो. ‘न खाई भोगी तो सदा रोगी’ हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. भोगी शब्दाचा शब्दशः … Read more

‘असा’ ठेवा सहा ते नऊ महिन्यांच्या वयातील बालकांचा आहार !

मागील लेखामध्ये आपण पाहिले ही सहा महिने पूर्ण होईपर्यंत बाळाला फक्त स्तनपान देणे आवश्‍यक आहे. अंगावरचे दूध पचायला सोपे तर असतेच पण पहिले सहा महिने बाळासाठी ते पूर्णान्न असते आणि पुरेसेही असते. बाळाच्या वाढीसाठी सर्व आवश्‍यक पोषकतत्वे बाळाला स्तनपानाद्वारे मिळतात. सर्वसामान्य परिस्थितीत या काळात वरचे पाणीही द्यायची गरज भासत नाही. सहा महिन्यांनंतर मात्र बाळाची भूक … Read more