Agniveer Recruitment Rally : ‘या’ राज्यात 1 जुलैपासून अग्निवीर भरती रॅली सुरू होणार; जाणून घ्या संपूर्ण माहिती….

Agniveer Recruitment Rally : उदयपूरमध्ये पुढील महिन्यात 1 जुलै ते 3 जुलै दरम्यान अग्निवीर भरती रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. ज्यामध्ये संपूर्ण राजस्थानमधून लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेले साडे सात हजारांहून अधिक उमेदवार सहभागी होणार आहेत. भारतीय लष्कराच्या वतीने माहिती देताना भरती मेळाव्याचे प्रभारी कर्नल सिंग म्हणाले की, ‘या रॅलीमध्ये राज्यभरातील सर्व जिल्ह्यातून लेखी परीक्षेत उत्तीर्ण … Read more

चर्चा तर होणार…! ‘ममता बॅनर्जी यांनी 9 किमी पायी चालत केला रोड शो’

Lok Sabha elections 2024 । पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी दम दम आणि कोलकाता येथे तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ दोन रोड शो केले. आपल्या दोन्ही रोड शोमध्ये ममता बॅनर्जी यांनी सुमारे 9 किलोमीटरचे अंतर पायी कापले. समोर आलेल्या माहितीनुसार, पहिल्या रोड शोमध्ये, टीएमसी सुप्रीमो पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांसह जेसोर रोडवरील विमानतळाच्या गेट क्रमांक … Read more

‘राहुल गांधींनी अग्निवीर भरती समजून घ्यावी’ अमित शहांचे सडेतोड उत्तर..

Lok Sabha Election 2024 । चार वर्षांच्या कंत्राटी स्वरूपाच्या लष्कर भरतीसाठी मोदी सरकारने जी अग्निपथ योजना सुरू केली आहे तो थेट राष्ट्रीय सुरक्षेशीच खेळण्याचा प्रकार असून त्यामुळे राष्ट्राच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे’ अशी टीका काँग्रेसने पुन्हा एकदा केली आहे. इंडिया आघाडीचे सरकार सततेवर आल्यानंतर ही योजना तातडीने रद्द केली जाईल असेही कॉंग्रेसने म्हटले आहे. … Read more

आयएनएस चिल्का येथे अग्निवीरांच्या तिसऱ्या तुकडीचे दीक्षांत संचलन

भुवनेश्‍वर (ओडिशा)  – ओदिशामध्ये आयएनएस चिल्का येथे शुक्रवारी अग्निवीरांच्या तिसऱ्या तुकडीचे दीक्षांत संचलन आयोजित करण्यात आले होती. सूर्यास्तानंतर झालेल्या या समारंभात नौदल प्रमुख ऍडमिरल आर हरी कुमार यांच्या उपस्थितीत 396 महिला अग्निवीरांसह एकूण 2,630 अग्निवीरांना या अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. नौदलाच्या दक्षिण कमांडचे प्रमुख, फ्लॅग ऑफिसर व्हाईस ऍडमिरल व्ही श्रीनिवास यांनी या कार्यक्रमाचे संचालन … Read more

अग्निवीरांच्या तैनातीचे परिणाम उत्साहवर्धक; लष्करप्रमुखांनी दिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली – लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी गुरुवारी सांगितले की, ‘अग्निवीरांच्या पहिल्या दोन तुकड्या फील्ड युनिट्समध्ये तैनातीसाठी पूर्णपणे तयार आहेत आणि त्यांचा प्रतिसाद खूप चांगला आणि उत्साहवर्धक आहे. १२० महिला अधिकार्‍यांना कमांड रोलमध्ये कायमस्वरूपी कमिशन देण्यात आले असून त्यांना फील्ड एरियामध्येही तैनात करण्यात आले आहे. ती तुकडीही चांगले काम करत आहे. नरल मनोज पांडे … Read more

“अग्नीवीर योजना म्हणजे बेरोजगार युवकांची थट्टा”; अक्षय गवते यांच्या निधनानंतर आव्हाडांचे विधान

 Jitendra Awhad : बुलढाणामधील अग्निवीर अक्षय लक्ष्मण गवते यांचा शनिवारी पहाटे सियाचीन येथे कर्तव्यावर असताना मृत्यू झाला. मात्र अग्निवीर भरती प्रक्रिया सुरू झाल्यापासून अनेकांनी याला विरोध केला होता. मात्र तरीही देशातील अनेक राज्यातून युवकांची सैन्य दलात भरतीही झाली. अग्निवीर जवानांच्या वीरमरणानंतर त्यांच्या कुटुंबीयांना मिळत असलेला लाभ, आणि सैन्यदलातील सेवेचा मिळत नसलेला शहीद हा दर्जा यावरुन … Read more

महाराष्ट्राच्या अग्निवीराला वीरमरण; सियाचीनमध्ये घेतला अखेरचा श्वास

बुलढाणा : सियाचीनमध्ये कर्तव्य बजावत असताना बुलढाणा जिल्ह्यातील अग्निवीराला वीरमरण आले आहे. अक्षय लक्ष्मण गवते यांची काही दिवसांपूर्वी प्रकृती खराब झाली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अक्षय गवते यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ जन्मगावी पिंपळगावसराई येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. रविवारी … Read more

केंद्रीय गृहमंत्रालयाची अग्निवीरांसाठी मोठी घोषणा; CISF मध्ये आरक्षण जाहीर

नवी दिल्ली – केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये माजी अग्निवीरांसाठी दहा टक्के आरक्षण जाहीर केले आहे. या आधी बीएसएफमध्ये असे आरक्षण अग्निवीरांसाठी जाहीर करण्यात आले आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल कायदा, 1968 अंतर्गत केलेल्या नियमांमध्ये सुधारणा करून ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे. माजी अग्निवीरांच्या पहिल्या बॅचच्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा पाच वर्षांपर्यंत आणि … Read more

“अग्निवीर’ योजनेत काहीही नाही अवैध; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

नवी दिल्ली – सशस्त्र दलात तरुणांच्या भरतीसाठी अग्निपथ योजना गेल्या वर्षी सुरू करण्यात आली होती. या योजनेचा देशभरात तीव्र निषेध करण्यात आला. त्याचवेळी अग्निपथ योजनेच्या वैधतेलाही दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते, ते आज दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळले आहे. अग्निपथ योजनेच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिका आज दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. अग्निवीर योजना … Read more

Parliament Session : अग्निवीर ही ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची’ कल्पना – राहुल गांधी

नवी दिल्ली – अग्निवीर ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची(आरआरएस) कल्पना असून ती अजित डोवाल यांनी सैन्यावर लादली आहे, अशी घणाघाती टीका कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली. ते लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्योगपती गौतम अदानी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि केंद्राच्या अग्निवीर योजनेवर जोरदार निशाणा साधला. “भारत … Read more