शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून विरोधकांचे राजकारण – पंतप्रधान

नवी दिल्ली – देशातील विरोधी पक्ष हे आता शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करीत आहेत. त्यांनी नेहमीच शेतकऱ्यांबरोबर खोटेपणाचा व्यवहार केला आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठीच केंद्र सरकारने ही तीन विधेयके आणली असून भाजप … Read more