पुणे जिल्हा : कृषी विधेयकांतील गैरसमज लवकर दूर होईल
रेडा (प्रतिनिधी)- केंद्र सरकारने पारित केलेली 3 कृषी सुधारणा विधेयके शेतकऱ्यांच्या हिताची आहेत. विधेयकातील तरतुदींसंदर्भात शेतकऱ्यांशी संवाद सुरू आहे. शेतकऱ्यांचे कृषी विधेयकासंदर्भातील गैरसमज लवकर दूर होतील, असा विश्वास केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी व्यक्त केला. भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांची नवी दिल्ली येथे शुक्रवार (दि.18) … Read more