कृषि विभागाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा – कृषिमंत्री दादाजी भुसे

भंडारा : 1 जुलै माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषिदिन साजरा करण्यात येतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून 1 ते 7 जुलै 2020 हा सप्ताह कृषी संजीवनी सप्ताह म्हणून संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. कृषी विद्यापिठाचे कुलगुरु व विद्यार्थी यांनी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात. कृषि विभागाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवाव्यात, असे … Read more

नुकसानग्रस्त भागांत पुढाऱ्यांच्या दौऱ्यांचा सपाटा

पुणे – अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर या नुकसानीचा येत्या दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मात्र, आता जनतेशी आपली नाळ घट्ट असल्याचे दाखविण्यासाठी आमदार-खासदारांनी कृषी अधिकाऱ्यांसह अतिवृष्टीच्या भागांना भेट देण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे आपल्याला लवकरच नुकसान भरपाई मिळेल, अशी शेतकऱ्यांना आशा वाटु लागली आहे. अतिवृष्टी … Read more

भुईमूग, बाजरी, ज्वारी लागवड क्षेत्रात घट

– रामचंद्र सोनवणे राजगुरूनगर – खेड तालुक्‍यात खरीप हंगामातील सोयाबीन आणि मका (गोल्डन)या नगदी पिकाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली असून भुईमूग, ज्वारी, बाजरी लावगड क्षेत्रात घट झाली आहे. यावर्षी पावसाने ओढ दिल्याने पेरण्या उशिरा झाल्या आहेत. तालुक्‍यात सरासरी 50 टक्‍के पेरणी झाली आहेत. यात भात, सोयाबीन आणि भूईमुगाच्या पेरण्या पूर्णत्वाकडे आहेत. बटाटा पिकाला वाफसा न … Read more

बोगस बियाणे कंपन्यांचा सुळसुळाट

शेतकऱ्यांनी बियाण्यांचे पॅकेट सीलबंद असल्याची खात्री करावी : कृषी विभागाचे आवाहन मंचर – शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी बाजारातून बियाणे खरेदी करीत असताना योग्य ती पारख करायला हवी, अन्यथा फसगत होऊ शकते. त्यासाठी बियाणे खरेदीचे पक्‍के बिल तसेच बियाण्यांचे पॅकेट सिलबंद व मोहरबंद असल्याची खात्री करावी. हल्ली बोगस बियाणे कंपन्यांचा सुळसुळाट झाला आहे. या कंपन्यांपासून शेतकऱ्यांनी सावध … Read more

पावसाच्या प्रतीक्षेत भातरोपे सुकू लागली

खेडच्या आदिवासी भागात पावसाची हुलकावणी : दुबार पेरणीचे संकट राजगुरूनगर – खेड तालुक्‍यातील पश्‍चिम भागातील भात उत्पादक शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून भाताची रोपे सुकू लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आकाशात ढग भरून येतात; मात्र पाऊसच पडत नसल्याने दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. खेड तालुक्‍यात सर्वाधिक भात पिक घेतले जाते. जवळपास सात ते आठ हजार हेक्‍टर … Read more

मृग कोरडेच; आर्द्रा तरी पडणार का?

पुरंदर तालुक्‍यातील शेतकऱ्यांना पावसाअभावी खरिपाची चिंता वाघापूर – मृग नक्षत्र पूर्णपणे कोरडेच गेले, नक्षत्राचे वाहन असलेल्या उंदराने काहीच कमाल केली नाही. आता शनिवार (दि. 22) पासून आर्द्रा नक्षत्र सुरु होत आहे. या नक्षत्राचे हत्ती हे वाहन असून आता हत्ती काय कमाल करतो? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण हे नक्षत्र जर असेच वायाला गेले तर … Read more

पुणे – खतांचा साठा मागणीपेक्षा कमी

पुणे – पावसाळा लांबणीवर असला तरी राज्याच्या कृषी विभागाने खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी मुबलक प्रमाणात बियाणे उपलब्ध करण्यात आले आहे. या हंगामासाठी 16.24 लाख क्विंटल बियाणांची मागणी आहे. तर 17.3 लाख क्विंटल बियाणांचा साठा आहे. मात्र, खतांचा साठा मागणीपेक्षा कमी आहे. कृषी विभागाने खरीप हंगामाचे नियोजन केले आहे. बियाणे आणि खते उपलब्ध … Read more

पाऊस उशिराने; पेरणीची घाई नको!

पुणे – मे संपत आला, तरी अद्याप अंदमानात दाखल न झालेल्या मान्सूनची वाटचाल यंदा संथ राहण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे राज्यातसुद्धा तो उशिरा दाखल होण्याची शक्‍यता आहे. मान्सूनच्या होणाऱ्या विलंबामुळे शेतकऱ्यांनी कुठलीही घाई न करता हवामानाचा खात्याकडून आलेल्या अंदाजानुसारच शेतीची कामे करावीत, असे आवाहन कृषी खात्या च्यावतीने करण्यात आले आहे. साधारणत: 20 मेपर्यंत मान्सून अंदमानात दाखल … Read more

पुणे – बियाणांसह 1 लाख 670 मेट्रिक टन खताचे नियोजन

कृषी विभागाची तयारी : अंदाज 2 लाख हेक्‍टरवर पेरणीचा अंदाज पुणे – पावसाला अजूनही दीड महिना अवकाश आहे. त्यामुळे यंदा पुरेशा पावसाची अपेक्षा व्यक्‍त करत शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळावे यासाठी कृषी विभागाने आतापासून तयारी केली आहे. त्यासाठी बियाणे आणि खते वेळेत मिळण्यासाठी उपाययोजना केली असून, यावर्षी खरीप हंगामासाठी जवळपास 26 हजार 573 क्विंटल बियाणांची मागणी … Read more