“शेतकऱ्यांच्या मागण्यावर..” कृषीमंत्री अर्जून मुंडा यांनी स्पष्ट केली भूमिका
नवी दिल्ली – शेतकऱ्यांनी ज्या मागण्या पुढे करीत आंदोलन पुकारले आहे त्या मागण्यांवर विचार करून निर्णय घेण्यासाठी आम्हाला वेळ लागेल असे केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांनी म्हटले आहे. त्यांच्या मागण्यांवर विविध घटकांशी चर्चा करावी लागेल असेही त्यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेला दुजोरा देताना केंद्रीय मंत्री म्हणाले, आम्हाला शेतकऱ्यांच्या हिताची काळजी आहे. … Read more