इम्रान दारूवाला अहमदनगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार; नेवासा पोलिसांची कारवाई

नेवासा – लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी गृहखात्याच्या पोलीस दप्तरी विविध गुन्ह्यात नोंद असणाऱ्या नेवासा शहरातील गुन्हेगार इम्रान दारूवाला याला अहमदनगर जिल्ह्यातून एका वर्षासाठी हद्दपार करण्यात आल्याची माहीती नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक धनंजय जाधव यांनी दिली. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहीती अशी की, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला व … Read more

अहमदनगर : जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहचविणार – राधाकृष्ण विखे पाटील

सोन‌ई – मागील नऊ वर्षांच्या काळात केंद्र व राज्य सरकारने ज्या जनहिताच्या योजना राबवल्या त्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवून लाभार्थ्यांना लाभ देणार आहोत. आयुष्यमान भारत योजनेत नागरिकांना पाच लाख रुपये आरोग्य विमा देणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे. सर्वांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. घोडेगाव येथील सोनई रोडवर श्रीनाथ मंगल कार्यालय … Read more

Ahmednagar : जिल्ह्यासाठी नव्या दोन नवीन एमआयडीसींना तत्त्वत: मंजुरी

मुंबई :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर व्हावी म्हणून राज्यात नव उद्योग आणि नव रोजगार निर्मितीच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यासाठी नव्या दोन नवीन एमआयडीसींना तत्त्वत: मंजुरी मिळाली असून भविष्यात अहमदनगरमध्ये रोजगार निर्मितीत वाढ होऊन तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याची माहिती, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे … Read more

Ahmednagar : कर्जत तालुक्यातील प्रस्तावित ‘MIDC’ बाबत 3 महिन्यांत निर्णय घेणार – उद्योगमंत्री सामंत

मुंबई :- अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात प्रस्तावित ‘एमआयडीसी’ सुरू करण्यासाठी पाण्याची उपलब्धता, सलग क्षेत्र, वन्यजीव संरक्षण क्षेत्र, इको सेन्सेटिव्ह झोन आदी तांत्रिक बाबी तपासून येत्या तीन महिन्यांत निर्णय घेण्यात येईल, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितले. सदस्य राम शिंदे यांनी एमआयडीसी मंजुरीबाबत सद्य:स्थिती काय आहे या अनुषंगाने नियम 97 अन्वये अल्पकालिन चर्चा उपस्थित … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील 1042 जलस्त्रोतांचे होणार पुनरुज्जीवन – मृद व जलसंधारण मंत्री गडाख

मुंबई : सिंचनातून समृद्धी वाढविण्यासाठी राज्य सरकारने दोन वर्षांपूर्वी हाती घेतलेली मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरणार आहे. या योजनेच्या माध्यमातून अनेक तलावांची डागडुजी, दुरुस्ती करुन साठवण क्षमता व सिंचन क्षमता पुनरस्थापित करण्यात येणार आहे, असे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी सांगितले. ‘मुख्यमंत्री जलसंधारण योजनेच्या अंमलबजावणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसमवेत मंत्री गडाख यांनी … Read more

‘महा आवास अभियान ‘2020-21’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

मुंबई : महा आवास अभियान 2020-21 अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणमध्ये गोंदिया जिल्हा प्रथम ठरला असून धुळे दुसऱ्या आणि ठाणे जिल्हा तृतीय क्रमांकांवर सर्वोत्कृष्ट ठरला आहे. त्याचबरोबर राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये अहमदनगर जिल्हा प्रथम क्रमांकावर, रत्नागिरी जिल्हा द्वितीय आणि वर्धा जिल्हा तृतीय क्रमांकावर सर्वोत्कृष्ट जिल्हा ठरला आहे. गोंदिया जिल्ह्याने सर्वात जास्त उपक्रमामध्ये पुरस्कार पटकावण्याचा मान संपादन केला … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील 61 गावे लॉकडाऊन

संगमनेर, पारनेर, श्रीगोंद्यातील मोठ्या गावांचा समावेश, जीवनाश्‍यक सेवा वगळता इतर बंद नगर – दहा पेक्षा जास्त सक्रिय करोनाबाधित रुग्णसंख्या असलेल्या जिल्ह्यातील 11 तालुक्‍यांतील तब्बल 61 गावे आता लॉकडाऊन करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी रविवारी हा आदेश काढला आहे. 4 ते 13 ऑक्‍टोबर रात्री बारापर्यंत ही गावे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आला आहे. त्यात … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील 231 जणांचा करोनाने बळी

नगर करोना अपडेट बरे झालेली रुग्ण संख्या: 13478 उपचार सुरू असलेले रूग्ण: 3365 आजपर्यंतचे मृत्यू : 231 एकूण रूग्ण संख्या : 17074 नगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात आज 424 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 13 हजार 478 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 78.94 टक्के इतके … Read more

अहमदनगर जिल्ह्यात 16508 करोनाबाधित

नगर करोना अपडेट बरे झालेली रुग्ण संख्या: 13054 उपचार सुरू असलेले रूग्ण : 3228 आजपर्यंतचे मृत्यू : 226 एकूण रूग्ण संख्या : 16508 नगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात आज करोनाबाधितांच्या रुग्णसंख्येने तब्बल 16508 ची संख्या गाठली. अन्य जिल्ह्याच्या मानाने नगर जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या संख्येतील ही वाढ धोकादायक पातळी ओलांडत असल्याचे स्पष्ट करत आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज 445 … Read more

दत्तू भोकनळ यांना ‘अर्जुन पुरस्कार’ हा अहमदनगर जिल्ह्याचा सन्मान

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया अहमदनगर : संगमनेर तालुक्यातील मंगळापुर सारख्या छोट्याशा गावातून आलेल्या दत्तू भोकनळने प्रतिकूल परिस्थितीतून आपल्या ध्येय व चिकाटीच्या जोरावर तरुण पिढीपुढे आदर्श निर्माण करत यावर्षीचा केंद्र सरकारचा प्रतिष्ठेचा अर्जुन पुरस्कार मिळविला असून हा पुरस्कार संगमनेर तालुका व अहमदनगर जिल्ह्याचा सन्मान असल्याची प्रतिक्रिया महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. आज केंद्र … Read more