बनावट महिला उभी करून बोगस दस्त खरेदीदार, दलाल आणि साक्षीदारांवर गुन्हा

दहिवडी – म्हसवड, ता. माण येथील एका महिलेचे बोगस मतदान कार्ड बनवून आणि तिला दुय्यम निबंधक कार्यालयात उभे करून, जमिनीचा दस्त केल्याप्रकरणी खरेदीदार, दलाल आणि साक्षीदारांवर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. म्हसवड येथील श्रीमती लक्ष्मी बजरंग कटकदवंडे (वय 78, सध्या रा. कन्नमवारनगर, विक्रोळी, मुंबई) यांची मासाळवाडी येथे गट नं. 860 (नवीन गट नं. … Read more

अहमदनगर | महिला डॉक्टरकडून नर्सला मारहाण; बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

श्रीगोंदा – “माझ्या नवऱ्याला मेसेज का करतेस?” असे म्हणत महिला डॉक्टरने दवाखान्यातील नर्सला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील एका मोठ्या गावात घडला. याप्रकरणी सदर महिला डॉक्टरविरोधात बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. महिला डॉक्टर शुक्रवारी (दि.२४) रात्री साडेआठच्या सुमारास नर्सच्या घरी गेली. त्यावेळी “माझ्या नवऱ्याला … Read more

नगर | सोन्या चांदीचे दागिनेसह, रोकड लंपास ; गुन्हा दाखल

नगर – नगर शहरातील मध्यवस्तीत असलेल्या अपार्टमेंट मधील फ्लॅट चोरट्यांनी भरदिवसा फोडून सोन्या चांदीचे व मोत्याचे दागिने तसेच रोख रक्कम असा ऐवज चोरून नेल्याची घटना शनि चौक परिसरातील गुजर गली येथील आनंदवन अपार्टमेंटच्या दुसर्या मजल्यावर शुक्रवारी (दि.२४) दुपारी १ ते २ या कालावधीत घडली आहे. याबाबत विशाल चंद्रकांत गांधी (रा. वय ५५, रा.फ्लॅट नं. २०१, … Read more

फिर्याद देण्यास आलेल्या महिलेकडून 3 महिला पोलीस कर्मचार्‍यांना मारहाण

crime

नगर – नातेवाईकांची फिर्याद का दाखल करून घेत नाही, अशी विचारणा करत चक्क एका महिलेने पोलीस ठाण्यात महिला ठाणे अंमलदारासह तीन महिला कर्मचार्‍यांना धक्काबुक्की करून मारहाण केली. ही घटना भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अंमलदार कक्षात घडली. याप्रकरणी महिला ठाणे अंमलदार यांनी कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून फिर्याद देण्यास आलेल्या महिलेवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात … Read more

विजेच्या धक्क्याने सख्ख्या भावांचा मृत्यू

कराड – बाबरमाची (सदाशिवगड), ता. कराड येथे शुक्रवारी (दि. 24) सायंकाळी विजेच्या धक्क्याने तुकाराम सदाशिव खोचरे (वय 55) व शहाजी सदाशिव खोचरे (वय 50) या सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. विहिरीजवळ असलेल्या फ्यूज बॉक्समुळे त्यांना विजेचा धक्का बसला. घटनास्थळी रात्री उशिरा पोहोचलेल्या पोलिसांनी पंचनामा करून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिले. याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती … Read more

नगर | शेवगावकरांना गढूळ पाण्याचा पुरवठा

नगर – शेवगाव शहरातील ४५ हजार नागरिक पाणीटंचाईला तोंड देत आहेत. काही भागात १२ ते १५ दिवसांनी पाणीपुरवठा होत असून तो ही गढूळ, गाळ, मैला मिश्रित होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने शेवगावकरांचा पाण्याचा पाण्याचा प्रश्न तत्काळ सोडवावा, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांनी जिल्हाधिकारी सिध्दाराम … Read more

अन्यायकारक विलंब आकार रद्द करा

श्रीरामपूर – परिवहन आयुक्त कार्यालय मुंबई यांच्या परिपत्रकाप्रमाणे पासिंग (योग्यता प्रमाणपत्र) व नूतनीकरण न झाल्यास प्रतिदिन पन्नास रुपये दंड वसूली सुरू करण्यात आली आहे. ही वसुली रिक्षा चालकांसाठी अन्यायकारक असून, हा दंड तत्काळ रद्द करावा, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा श्रीरामपूर रिक्षा युनियनचे अध्यक्ष शंकरराव लबडे यांनी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदनात दिला … Read more

सोमवारी काँग्रेसचे धरणे आंदोलन

श्रीगोंदा – कुकडीच्या डाव्या कालव्याला पाणी सोडून प्राधान्याने श्रीगोंदा तालुक्याला पाणी द्यावे, त्याचबरोबर अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ भरपाई देण्यात यावी, या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार यांनी दिली. येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शेलार म्हणाले, कालवा सल्लागार समितीच्या … Read more

केवायसी कागदपत्रे १८ जून पूर्वी सादर करा नगर अर्बनच्या अवसायकांचे आवाहन

नगर – नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या खातेदार व ठेवीदारांनी त्यांच्या खात्यामध्ये जमा असलेली रक्कम डीआयसीजीसी क्लेमच्या माध्यमातून परत मिळवण्यासाठी ठेवीदार व खातेदारांनी केवायसी कागदपत्रे व क्लेम फॉर्म बँकेच्या नजीकच्या शाखेत अथवा मुख्यालयात १८ जून पर्यंत जमा करावेत, असे आवाहन नगर अर्बन बॅंकेचे अवसायक गणेश गायकवाड यांनी केले आहे. केवायसी कागदपत्रे बँकेकडे जमा करणेबाबत यापूर्वी बँक … Read more

‘सीएम’ सचिवालयात १५ महिन्यात ८३३ तक्रारी दाखल

नगर – सर्वसामान्य नागरिकांना आपले म्हणणे थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सचिवालय कक्षात गेल्या १५ महिन्यात ८३३ तक्रारी दाखल झाल्या आहेत. यामध्ये सर्वात जास्त तक्रारी जमिनीं संदर्भातील आहेत. नागरिकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा व्हावा, प्रशासनात लोकाभिमुखता यावी, कारभार पारदर्शक व्हावा, या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सुरू करण्यात आला आहे. या … Read more