भारताच नाही तर पाकिस्तानची हवाही ‘विषारी’, शेजारच्या देशात ‘घुसटणाऱ्या’ वायू प्रदूषणाचे कारण काय?

Pakistan Air Pollution: पाकिस्तानचे लाहोर आणि भारताची राजधानी दिल्ली यांच्यात अनेक समानता आहे. आतापर्यंत दोन्ही शहरे खाद्यपदार्थ, संस्कृती आणि ऐतिहासिक वारसा यामुळे समान मानली जात होती. पण आता त्यात आणखी एका नावाची भर पडली आहे आणि ते म्हणजे प्रदूषण. हिवाळ्याच्या आगमनाबरोबरच दिल्लीतील लोकांना स्वच्छ हवेसाठी संघर्ष करावा लागतो. त्याचप्रमाणे लाहोरच्या लोकांनाही स्वच्छ हवेची चिंता करावी … Read more

धूळ रोखण्यासाठी बांधकाम प्रकल्प झाकून ठेवा; हवा प्रदूषण कमी करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी

पुणे/पिंपरी – वाढत्या धूलिकणांमुळे देशभरातील मोठ्या शहरांमध्ये हवा प्रदूषणाने अतिधोकादायक पातळी गाठली आहे. तर पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर धोकादायक पातळीवर आहे. त्यामुळे वाढते प्रदूषण लक्षात घेऊन शहरांमध्ये सुरू असलेली बांधकामे आणि उड्डाणपूल तसेच मेट्रो प्रकल्पांच्या ठिकाणी धोकादायक धूलिकण रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचना राज्य पर्यावरण आणि वातावरण बदल विभागाने जाहीर केल्या आहेत. या सूचनांची पुणे आणि पिंपरी-चिंचवड … Read more

वायू प्रदूषण रोखण्यासाठी तातडीची पाऊले; राज्यस्तरीय ‘टास्क फोर्स’ स्थापन

पुणे – दिल्लीतील वायूप्रदूषणाचा विषय जेवढा गंभीर झाला आहे, तेवढाच तो महाराष्ट्रातही गंभीर होऊ पाहात आहे. त्यातून पुण्या-मुंबईत वायुप्रदूषणाचा विळखा अधिक घट्ट होत आहे. हे प्रदूषण कमी करणे आणि आरोग्याबाबत अधिक समस्या उद्‌भवू नये, यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने स्पेशल “टास्क फोर्स’ची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे आदेशही राज्य आरोग्य विभागाच्या आयुक्तांना देण्यात आले आहेत. … Read more

उत्तर प्रदेशातही हवा प्रदुषणाचे संकट गंभीर ! हवेची गुणवत्ता पोहोचली रेड झोनमध्ये

नवी दिल्ली – केवळ गाझियाबाद-नोएडाच (Gaziyadbad – noida) नाही तर उत्तर प्रदेशातील पश्‍चिमेकडून पूर्वेपर्यंतच्या अनेक भागांची हवा अत्यंत प्रदूषित (Ail Pollution) झाली आहे. या भागातील हवेची गुणवत्ता केशरी आणि लाल श्रेणीत पोहोचली आहे. काही भागात हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक धोकादायक आहे तर काही भागात तो गंभीर पातळी गाठण्याच्या जवळ आहे. प्रादेशिक हवामान केंद्राचे शास्त्रज्ञ अतुल कुमार … Read more

वायू प्रदूषणामुळे मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम

पुणे – राज्यात सर्वसाधारणपणे नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान हिवाळ्यामुळे वातावरणातील प्रदूषित वायू आणि धूलिकण हे हवेतच राहिल्याने हवेची गुणवत्ता खराब होत आहे. या प्रदूषणाचे मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. साधारणत: नोव्हेंबर महिन्यापासून राज्यात विविध शहरांची हवेची गुणवत्ता खराब होत असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. खबरदारी म्हणून राज्यातील सर्व आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांना आरोग्य उपाययोजना … Read more

अमेरिकेच्या भारतातील राजदूतांचं दिल्ली प्रदूषणावर मोठं विधान म्हणाले,’सर्वात खराब हवा असलेले शहर..’

Air Pollution Delhi : दिल्ली-एनसीआरमध्ये वायू प्रदूषणात सातत्याने वाढ होत आहे. सरकार अनेक खबरदारीच्या उपाययोजना करत आहे, पण तरीही फायदा होत नाही. दरम्यान, अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गारसेटी म्हणाले की, वाढत्या वायू प्रदूषणामुळे त्यांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या.’ एरिक गारसेटी म्हणाले की, दिल्लीतील सध्याच्या परिस्थितीने त्या दिवसांच्या आठवणी ताज्या केल्या आहेत, एक असा काळ होता … Read more

हवेतील प्रदूषणामुळे वाढतायत अस्थमाचे बळी

पुणे – हवेतील वाढत्या प्रदूषणाचे बळी हे अस्थमा रुग्ण ठरत असल्याचे दिसून आले आहे. पुण्यात प्रदूषणाने उच्च पातळी गाठली असून, मर्यादेचे उल्लंघन झाले आहे. शहरातील खराब वायू गुणवत्ता निर्देशांकाचा (एक्‍युआय) थेट परिणाम श्‍वसनाचे आजार असलेल्या रुग्णांवर होतो. “क्रॉनिक ऑब्स्ट्रक्‍टिव्ह पल्मोनरी डिसीज’ (सीओपीडी) आणि अस्थमाग्रस्त लोकांमध्ये वाईट लक्षणे दिसून येत असून खराब हवेच्या गुणवत्तेचे पहिले बळी … Read more

Air pollution: ग्रेटर नोएडा नंतर दिल्ली सर्वाधिक प्रदूषित

नवी दिल्ली – राजधानीतील वाऱ्यांची दिशा बदलल्याने हवा पुन्हा एकदा खराब श्रेणीत पोहोचली आहे. या महिन्यात गुरुवारी हवा सर्वाधिक प्रदूषित असल्याची नोंद करण्यात आली. दिल्लीचा एअर क्वालिटी इंडेक्‍स (एक्‍युआय) 220 नोंदवला गेला. बुधवारी हाच निर्देशांक 193 होता. मागील रविवारपासून थोडासा दिलासा मिळाल्यानंतर गुरुवारी हवा खूपच खराब श्रेणीत राहिली. तर, बवानामध्ये 309 एक्‍युआयची नोंद झाली. ही … Read more

बापरे! हवा प्रदूषणामुळे म्हातारपण येतय लवकर

वॉशिंग्टन – सर्वच प्रकारची प्रदूषणे घातक असतात हे आत्तापर्यंत सिद्ध झालेच आहे. आता हवा प्रदूषणाबाबत एक नवा संशोधन अहवाल प्रसिद्ध झाला असून या अहवालाप्रमाणे हवेच्या प्रदूषणामुळे दहा वर्षे लवकर म्हातारपण येते असे समोर आले आहे. हवा प्रदूषणाचा थेट परिणाम श्वासनलिका आणि फुफुसावर होत असल्यामुळे शारीरिक क्षमता कमी होते. करोना महामारीच्या कालावधीमध्येच याबाबत संशोधन करण्यात आले … Read more

“वाहनांमुळेच 40 टक्के वायू प्रदुषण..’; नीतीन गडकरी यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली  – भारत जपानला मागे टाकून जगातील तिसरा सर्वात मोठा वाहन निर्माता बनला आहे. भारतातील एकूण वायू प्रदूषणात रस्त्यावरील वाहतूक क्षेत्राचा वाटा 40 टक्के आहे. ही समस्या कमी करण्यासाठी हिरवे इंधन पर्याय विकसित करण्याची आवश्‍यकता आहे. पर्यायी हरित इंधन विकसित करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री गडकरींनी यांनी केले … Read more