विदेश वृत्त: इस्रायलकडून दुसऱ्यांदा सीरियावर “एअर स्ट्राईक’, ‘हे’ आहे वादाचे कारण

जेरूसलेम – इस्रायलने पुन्हा एकदा सीरियावर एअर स्ट्राईक केला आहे. इस्रायलकडून दमिश्‍क साउथवर हल्ला करण्यात आला आहे. सीरिया स्टेट माध्यमांनुसार, या हल्ल्यात साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. इस्रायलकडून फेब्रुवारी महिन्यात दुसऱ्यांदा सीरियावर एअर स्ट्राईक करण्यात आला आहे. सीरियाकडून 9 फेब्रुवारी रोजी करण्यात आलेल्या अँटी-एअरक्राफ्ट मिसाईल अटॅकला इस्रायलने एअर स्ट्राईक करून उत्तर दिले आहे. सूत्रांनी … Read more

व्यायाम शाळा सुरू करावी; फिटनेस क्लब असोसिएशनच्या वतीने आंदोलन

पुणे – लॉकडाऊनमुळे मागील अडीच महिने जीम बंद होत्या. यामुळे जीमचालकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले. लॉकडाऊनचा चौथा महिना सुरू होऊनदेखील कोणतीही परवानगी मिळाली नाही. त्यामुळे मार्गदर्शक तत्वे जाहीर करावी, अशी मागणी होत आहे. यासाठी आज पुणे फिटनेस क्लब असोसिएशनच्या वतीने महापालिकेसमोर आंदोलन करण्यात आले. विभागीय आयुक्‍त दीपक म्हैसेकर आणि महापालिका आयुक्‍त शेखर गायकवाड यांच्याकडे … Read more

त्रिपोलीवर हवाई हल्ला : 28 ठार

त्रिपोली (लिबिया) : लिबियाची राजधानी त्रिपोलीवर केलेल्या हवाई हल्ल्यात किमान 28 जण ठार झाले. तर अन्य 37 जण जखमी झाले. यातील बहुसंख्य विद्यार्थी असल्याचा दावा लिबियाच्या आरोग्य प्रशासनाने केला आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोग्य खात्याचे प्रवक्ते मालेक मेरसेट म्हणाले, त्रिपोलीच्या दक्षिणेकडील हबदा भागात हे हवाई हल्ले करण्यात आले. या भागात गेले … Read more

अफगाणिस्तानचा तालिबान्यांवर एअर स्ट्राईक, २३ दहशतवादी ठार

काबूल – अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलाने तालिबानी अतिरेक्यांच्या तळावर एअर स्ट्राईक केला आहे. या कारवाईमध्ये 23 अतिरेकी ठार झाल्याची माहिती तिथल्या माध्यमांनी दिली आहे. कंदाहर, गझनी, बदघीस या भागांमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. कंदाहरच्या अरगिस्तान परिसरामध्ये 10 आतंकवादी ठार आणि 2 जखमी तर गझनीच्या अंदार जिल्ह्यात 3 दहशतवादी आणि बदघीस जिल्ह्यात 10 दहशतवादयांना ठार करण्यात … Read more

कारगिल युद्ध ते एअर स्ट्राइक

“कठीण होत असलेल्या कारगिल युद्धासाठी हवाई दलाचा वापर करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आणि 26 मे 1999 साली श्रीनगर, अवंतीपुरा आणि अदमपूर विमानतळावरून हवाईदलाच्या विमानांनी पहिले उड्डाण भरले. मिग प्रकारातील ही विमाने शत्रूंच्या तळावर हल्ला करून, त्यांचे शस्त्रास्त्र नष्ट करण्यासाठी पाठविण्यात आले होते. कारगिल युद्धाचे आश्‍चर्यकारक यश खेचून आणण्यात लष्कराबरोबरच भारतीय हवाई दलाची भूमिकाही महत्त्वाची … Read more

२००२ सालीही पाकिस्तानवर केली होती एअर स्ट्राईक; हवाई दलाचा खुलासा 

नवी दिल्ली – पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारताने एअर स्ट्राईक करत पाकिस्तानस्थित बालाकोटमधील दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केली होती. परंतु, हवाई दलाने अशाप्रकारचे एअर स्ट्राईक याआधीही केले असल्याचा खुलासा केला आहे. हवाई दलाचे सेंट्रल कमांड एयर ऑफिसर कमांडिंग इन चीफ राजेश कुमार यांनी ही माहिती दिली. भारतीय हवाई दलाने कारगिल युद्धाच्या २० वर्षपूर्तीनिमित्त एक सेमिनार … Read more

एअर स्ट्राईक’मध्ये तंत्रज्ञान महत्वाचे होते – भारतीय हवाई दल

नवी दिल्ली – बालाकोटच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानच्या अपयशी हवाई हल्ल्याच्यावेळी भारतीय हवाई दलाला तंत्रज्ञानविषयक प्रमाणबद्धतेचा अडथळा आला नसता, तर पाकिस्तानचे मोठे नुकसान करणे शक्‍य झाले असते, असे हवाई दलाच्या अहवालामध्ये म्हटले आहे. भारताने पाकिस्तानातील बालाकोट येथील जैश ए मोहंम्मदच्या दहशतवादी तळांवर 26 फेब्रुवारीच्या रात्री केलेला “एअर स्ट्राईक’ आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी झालेली हवाई चकमक याविषयीच्या … Read more