देशाच्या सीमाप्रश्नावर सर्व राजकीय पक्षांनी एकत्र भूमिका घेणे गरजेचे – शरद पवार
मुंबई : देशाच्या सीमेवर सुरु असलेला चीन सीमावादाचा प्रश्न अधिक गंभीर होत आहे. या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपले विचार मांडले. देशाचा सीमाप्रश्न हा अत्यंत गंभीर विषय आहे. त्यावर देशातील सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन भूमिका घेण्याची गरज आहे, असे स्पष्ट मत शरद पवार यांनी मांडले. गेले … Read more