नितीन गडकरींची मोठी घोषणा! सरकार पुढील वर्षभरात सर्व टोलनाके हटवणार

नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरूवारी संसदेत मोठी घोषणा केली. पुढील वर्षभरात सरकार सर्व टोलनाके हटवणार असल्याचे म्हटले आहे. त्याच योजनेवर सध्या काम सुरु असल्याचे त्यांनी संसदेत सांगितले. येत्या काळात चालकांना तंत्रज्ञानाच्या मदतीने टोल तेवढाच द्यावा लागेल जेवढे त्यांचे वाहन रस्त्यांवर चालेल, असे त्यांनी स्पष्ट केले. अमरोहा येथील बसपचे खासदार … Read more