एनआरसीत दुरूस्त्या करण्याचे भाजपच्या जाहीरनाम्यात आश्‍वासन

गुवाहाटी  – भारतीय जनता पक्षाचा आसाम मधील निवडणुकीच्या संबंधातील जाहीरनामा आज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नढ्ढा यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. यात नागरीकत्वाच्या राष्ट्रीय नोंदणीत झालेल्या चुका दूरूस्त करून भारतीय नागरीकांना भारतातच राहण्याचा अधिकार दिला जाईल आणि घुसखोरांना बाहेर काढले जाईल असे आश्‍वासन देण्यात आले आहे. आसामातील नागरीकांच्या राजकीय हक्कांचे संरक्षण करण्याचे आश्‍वासनही यात देण्यात … Read more