TNCA Event : आव्हानांचा सामना केल्यानेच अश्‍विन यशस्वी; अनिल कुंबळेने केली स्तुती…

 Anil Kumble On Ravichandran Ashwin- भारताचा ऑफ स्पीन गोलंदाज रवीचंद्रन अश्‍विनने समोर आलेल्या आव्हानांचा निडरपणे सामना केला. त्यामुळेच त्याला यशाच्या शिखरावर पोहोचता आले आहे, अशा शब्दांत भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेने अश्विनची स्तुती केली. इंग्लंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेदरम्यान अश्विनने ५०० बळींचा टप्पा ओलांडला. अशी कामगिरी करणारा तो कुंबळेनंतरचा केवळ दुसरा भारतीय गोलंदाज ठरला. अश्विनच्या … Read more

Photo Gallery : रवींद्र जडेजाच्या नावावर खास विक्रमाची नोंद; विराटसह अनेक दिग्गजांना टाकलं मागे…

IND vs ENG 3rd Test : राजकोट येथील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडचा 434 धावांनी पराभव केला आहे. राजकोट कसोटीनंतर भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांची कसोटी मालिका रोमांचक वळणावर आली आहे. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने जिंकला आणि पुढचे दोन सामने टीम इंडियाने जिंकले. या मालिकेत भारतीय संघ आता 2-1 ने आघाडीवर आहे. अशा … Read more

IND vs ENG 3rd Test : अश्विनच्या 500 कसोटी विकेट पूर्ण! मोडले गेले मोठे विक्रम, कुंबळेलाही टाकलं मागे…

Ravichandran Ashwin : तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताचा स्टार फिरकीपटू आर अश्विनने क्राऊलीची विकेट घेत भारताचा अनुभवी फिरकीपटू अनिल कुंबळेला ( Anil Kumble ) मागे टाकले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 500 बळी घेणारा अश्विन हा दुसरा गोलंदाज ठरला आहे. यासोबतच कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत 500 बळी घेणारा अश्विन दुसरा खेळाडू आहे. अश्विनने 500 विकेट्स … Read more

ICC ODI World Cup 2023 : भारत-पाक हायव्होल्टेज लढतीवर कुंबळेचे मत, म्हणाले “अन्य सामन्याप्रमाणेच…”

बंगळुरू :- भारत व पाकिस्तान जेव्हा जेव्हा एकमेकांसमोर येतात तेव्हा त्याला हायव्होल्टेज सामना असे स्वरूप दिले जाते. कारण, दोन्ही देशांतील राजकीय तणावामुळे दोन्ही संघ एकमेकांच्या देशात द्विपक्षीय मालिका खेळू शकत नाहीत. मात्र, यंदाच्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्‍वकरंडक स्पर्धेत अन्य सामन्याप्रमाणेच हा सामनाही खेळला जावा, असे मत भारताचे माजी कर्णधार अनिल कुंबळे यांनी व्यक्‍त केले आहे. मी … Read more

#TeamIndia : कुलदीपवर अन्याय नको – कुंबळे

बंगळुरू :- वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ऑफ स्पीन गोलंदाज रवीचंद्रन अश्‍विनने दोन्ही डावांत मिळून 12 गडी बाद केल्यावरही भारताचे माजी कसोटीपटू व माजी कर्णधार अनील कुंबळे यांनी त्याचे कौतुक करणे टाळले आहे. त्यातच अश्‍विनने जरी सरस कामगिरी केली असली तरीही रोटेशननुसार डावखुरा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवलाही संघात संधी मिळाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. … Read more

साहाची निवड न होणे महागात पडेल; कुंबळेने दिला बीसीसीआयला इशारा

मुंबई -जागतिक कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा याची निवड न केल्याने भारतीय संघाला मोठा फटका बसणार आहे, असा इशारा माजी कर्णधार अनील कुंबळे यांनी दिला आहे. लोकेश राहुल जायबंदी असल्याने ईशान किशनची निवड केली गेली. मात्र, त्याच्यापेक्षा फलंदाजीतच नव्हे तर यष्टीरक्षणातही सरस आहे व त्याने ते सातत्याने सिद्धही केले आहे, असेही … Read more

#PunjabKings : पंजाब किंग्ज संघाचे मोठे फेरबदल; मयंकचा पत्ता कट तर धवन…

मोहाली – आयपीएलच्या पुढील वर्षीच्या मोसमासाठी पंजाब किंग्ज संघाने मोठे फेरबदल केले आहेत. मुख्य प्रशिक्षक पदावरून अनिल कुंबळे यांची उचलबांगडी केल्यावर त्यांनी आता कर्णधारही बदलला आहे. मयंक आग्रवालच्या जागी पुढील वर्षी पंजाबचे नेतृत्व शिखर धवन करणार आहे. पंजाब किंग्ज संघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यंदाच्या स्पर्धेत मयंकच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या पंजाबच्या संघाला … Read more

कुंबळेला अश्‍विनच मागे टाकणार?

मुंबई – भारताचा प्रमुख फिरकी गोलंदाज रवीचंद्रन अश्‍विन याने कसोटीत 440 बळींचा पल्ला पार केला तेव्हा त्याने दक्षिण आफ्रिकेचा माजी कसोटीपटू व वेगवान गोलंदाज डेल स्टेनला मागे टाकले. आता सर्वाधिक कसोटी बळी घेतलेल्या गोलंदाजांच्या यादीत त्याला आपल्याच देशाचा महान फिरकी गोलंदाज अनील कुंबळे याच्या कामगिरीला मागे टाकण्याची संधी पुढील काळात मिळणार आहे. कुंबळेच्या नावावर 619 … Read more

वॉर्न फिरकीचा जादुगार होता – कुंबळे

बेंगळुरू – ऑस्ट्रेलियाचा महान लेगस्पीन गोलंदाज शेन वॉर्न हा केवळ एक गोलंदाज नव्हता तर तो फिरकीचा जादुगार होता. ऑस्ट्रेलियाच्या हातातून निसटलेले सामनेही त्याने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर संघाला जिंकून दिले. या महान गोलंदाजाला व माझ्या मित्राला मी आदरांजली वाहतो, अशा शब्दांत भारताचा माजी कर्णधार व लेगस्पीन गोलंदाज अनिल कुंबळे याने आपल्या भावना व्यक्‍त केल्या. वॉर्नचा मित्र … Read more

एजाज पटेलने एकाच डावात 10 बळी घेत रचला ‘इतिहास’

मुंबई – भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. न्यूझीलंडच्या एजाज पटेलने मुंबई कसोटीत भारताच्या पहिल्या डावात सर्व 10 विकेट घेत इतिहास रचला आहे. कसोटी क्रिकेटच्या एका डावात 10 बळी घेणारा तो जगातील तिसरा आणि न्यूझीलंडमधील पहिला गोलंदाज ठरला आहे. Only the third bowler to claim all 10 wickets … Read more