12वीच्या परीक्षा ऑनलाइन घ्या – अंकिता पाटील
रेडा -इयत्ता दहावीच्या जवळपास 16 लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा राज्य सरकारने रद्द केल्या आहेत. 13 लाख इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांना मे अखेरीस परीक्षांना सामोरे जावे लागणार आहे हे योग्य आहे का? बारावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी करोनाच्या परिस्थितीमध्ये परीक्षा केंद्रावरती उपस्थित राहून त्यांचे जीव पणाला का लावावेत? महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे, त्यामुळे त्यांच्या परीक्षा ऑनलाइन … Read more