रेल्वे प्रशासनाची उडाली झोप! ‘दिल्ली-हैदराबाद मार्गावर होणार बालासोर सारखाच रेल्वे अपघात; निनावी पत्राद्वारे धमकी
नवी दिल्ली : मागील महिन्यात ओडिशाच्या बालासोरमध्ये भीषण रेल्वे अपघात होऊन तब्बल ३०० निरपराध लोकांचा जीव गेला होता. अपघाताच्या चौकशीचे सत्र अजून सुरूच आहे तोपर्यंत रेल्वे प्रशासनाची एका निनावी पत्राने झोप उडवली आहे. बालासोर प्रमाणेच आणखी एक अपघात दिल्ली-हैदराबाद रेल्वे मार्गावर होणार असल्याची धमकी या पत्रातून रेल्वे विभागाला देण्यात आली आहे. दक्षिण मध्य रेल्वेला हे … Read more