अजित पवार म्हणाले,”पितृपक्षामुळे मंत्र्यांनी कार्यभार घेतला नाही”; तर बावनकुळे म्हणाले,”त्यांच्या काळात त्यांचा मुख्यमंत्री…”
मुंबई : राज्य सरकारमधील अर्ध्याहून अधिक मंत्र्यांनी पितृपक्ष असल्याने अद्याप मंत्रालयातील दालनात कार्यभार स्वीकारलेला नाही, असे कळते. परंतु जग कुठे चालले आहे आणि यांचा पितृपक्षामुळे कारभार अडला आहे,” अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे सरकारवर टीका केली. यानंतर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पवारांच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. “महाविकासआघाडीने त्यांच्या सरकारच्या … Read more