“एका लहरी माणसामुळे सगळ्यांना त्रास..” India-Bharat वादाबाबत अनुराग कश्यपने स्पष्टचं सांगितलं
मुंबई – दिग्दर्शक अनुराग कश्यप वास्तववादी चित्रपटांसाठी ओळखला जातो. कमी बजेटमध्ये हटके आणि काहीतरी भन्नाट कलाकृती उभी करण्याचा अनुराग नेहमीच प्रयत्न करत असतो. मग कधी तो पुण्यातील हत्याकांडावर चित्रपट बनवतो तर कधी मुंबईतील बॉम्ब ब्लास्टवर.नुकतच अनुराग कश्यप यांनी इंडिया-भारत या वादावर भाष्य केलं आहे. अनुराग आणि काँट्रॅव्हर्सी ही गोष्ट काही नवीन नाही. इंडिया ऐवजी भारत … Read more