पुणे जिल्हा : महावितरणाच्या मनमानी कारभारामुळे नागरिक हैराण
भैरवनाथवाडी येथे तीन दिवसापासून वीज खंडीत बारामती – अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे बारामती तालुक्यातील मेडद हद्दीतील, भैरवनाथवाडी येथे गेले तीन दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. मात्र अद्याप येथील भागात लाईट आली नाही. महावितरण कंपनीचे अभियंता, अधिकारी मात्र नुस्ती बघायची भूमिका घेत आहे. त्यामुळे महावितरणाच्या या मनमानी कारभारामुळे नागरिक हैराण झाले आहेत. तीन दिवसांपासून … Read more