यशस्वी वैवाहिक जीवनासाठी ‘ही’ बातमी नक्की वाचा…
पौर्णिमाला घेऊन तिचे आई-वडील स्वतःहून भेटायला आले. आल्यावर पौर्णिमाच्या आईने भेटीला येण्यामागील कारण सांगितले. “”आमच्या पौर्णिमाचं 2 वर्षांपूर्वी लग्न झालं. लग्नानंतर दोघं खूप आनंदात होते. छान फिरून आले. नंतर दोघं कामावरसुद्धा जायला लागले. पहिले 6-7 महिने दोघं खूप आनंदात होते, पण नंतर मात्र घरात खटके उडायला लागले. नवरा-बायकोमध्ये खूप भांडणं व्हायला लागली. छोट्या छोट्या कारणांवरूनसुद्धा … Read more