गरजूंभोवती सावकारकीचा फास

शिक्रापूर हद्दीत चार घटना : पुण्यातील सावकारांचा शिरकाव शेरखान शेख शिक्रापूर : औद्योगिकीकरण, नागरिकीकरण, कृषी क्षेत्राने समृद्ध झालेल्या शिरूर तालुक्‍यात सावकारकीचा फास आवळत आहे. गेल्या वर्षभरात सावकारीतून छळवाद, अपहरणाच्या घटनांचा आलेखाने समाजमन दूषित होत आहे. शिक्रापूर हद्दीत सावकारकीतून सर्वसामान्य वेठीस धरले जात आहेत. गेल्या अकरा महिन्यांत पोलीस दप्तरी चार तक्रारी दाखल आहेत. पोलीस ठाण्यात तक्रार … Read more

एका शहराचे नाव बदलण्याचा खर्च तब्बल तीनशे कोटी

आतापर्यंत 21 राज्यातील 244 शहरांची नावे बदलली नवी दिल्ली : शहराच्या किंवा राज्याच्या नावाशी त्या प्रदेशातील जनतेची अस्मिता जोडलेली असते सहाजिकच अनेक वेळा केवळ नागरिकांच्या मागणीवरून नावे बदलली जातात. शहरे किंवा जागांची नावे बदलण्याची ही प्रक्रिया केवळ किचकट नसून खर्चिकही आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका शहराचे नाव बदलण्याचा खर्च तब्बल तीनशे कोटी रुपये एवढा होतो. गेल्या … Read more

“पंतप्रधान मोदींच्या चुकीच्या निर्णयाचे परिणाम सध्या देशाला भोगावे लागत आहेत”

नवी दिल्ली : देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट थैमान घालत आहे. त्यातच देशातील प्रत्येक राज्यात आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत असून नागरिकांचे प्राण जात आहेत. दरम्यान, देशातील या परिस्थितीवर आता जागतिक स्तरावर चर्चा सुरु झाली आहे. देशातील या परिस्थितीला केंद्र सरकारचा निष्काळजीपणा आणि त्यांची धोरणे जबाबदार असल्याचे आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. देशातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत जगभरातील माध्यमांनी … Read more

अबब! पुण्यात नव्या बाधितांचा “ग्रोथ रेट’ सुमारे 22 टक्क्यांवर

पुणे – गेल्या 15 फेब्रुवारीपासून रोजची करोना बाधितांची वाढती आकडेवारी पाहता गेल्या तीन दिवसांपासून बाधितांचा “ग्रोथ रेट’ 20 ते 22 टक्के दिसून येत आहे. हा आलेख असाच वाढत राहिला तर तो 30 टक्क्यांपर्यंत जाण्याची भीती निर्माण झाली आहे.   गेल्या 25 ते 30 दिवसांपासून बाधितांची संख्या वाढतच चालली असून, ती आता दीड हजारांच्या घरात गेली … Read more

गोरगरीबांची भूक भागविणारी ‘शिवभोजन थाळी’ झाली एक वर्षाची!

मुंबई : ग्रामीण भागात ज्या थाळीचा उल्लेख ‘अन्नपूर्णेची थाळी’ म्‍हणून केला जातो त्या शिवभोजन योजनेच्या  ( Shiv Bhojan Thali ) अंमलबजावणीला वर्ष पूर्ण झाले असून योजना सुरु झाल्यापासून आतापर्यत 3 कोटी 5 लाख 39 हजार 644 नागरिकांनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतला आहे. गरिबांची भूक भागविणारी योजना – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शासन संत गाडगेबाबांच्या दशसूत्रीत … Read more