पोलीस भरती प्रक्रिया पूर्वीप्रमाणे राबवा

स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांची मागणी : राजगुरुनगरात विद्यार्थ्यांची जोरदार घोषणाबाजी राजगुरूनगर : पोलीस खात्यात राज्यात 17 हजार पदे भरण्यात येणार आहे. ही भरती होत असताना उमेदवाराला केवळ एकाच घटकासाठी अर्ज करता येणार आहे. पोलीस होण्यासाठी सराव, कसरत करणाऱ्या उमेदवारावर शासन अन्याय करीत आहेत. पोलीस भरती अर्ज वेगवेगळ्या घटकासाठी करण्याची शासनाने परवानगी द्यावी. आवेदन पत्र, ऑनलाइन सादर … Read more